निफाडमधील लासलगाव बाजार समितीत द्राक्षमणी खरेदी-विक्रीला सुरवात

नाशिकच्या निफाड तालुक्यात द्राक्षे काढणी हंगामाला सुरवात झाली आहे. द्राक्षला रास्त बाजारभाव मिळण्यासाठी उत्पादकांनी द्राक्षेमणी शेतावर विक्र न करता बाजार समितीच्या अधिकृत खरेदी-विक्री केंद्रावरच विक्रीसाठी आणावे असे आवाहन लासलगांव बाजार समितीचे सदस्य मोतीराम मोगल यांनी उगांव येथील द्राक्षेमणी लिलाव शुभारंभाच्या वेळी केले. मोगल यांच्या  हस्ते द्राक्षेमणी क्रेटस्चे विधीवत पूजा करण्यात आली. पतंगराव ढोमसे यांचा द्राक्षेमणी … Read more

बोर्डी येथील चिकू महोत्सवा बाहेर चिकू विकून कमावले ७०० रुपये

चिकू विकणाऱ्या महिलांना बोर्डी चिकू महोत्सवात महागड्या स्टॉलवर चिकू विकता आले नसले तरी सुद्धा बोर्डी येथील चिकू महोत्वसाबाहेर पडणाऱ्या पर्यटकांना वाटेवरचे  चिकू आकर्षण ठरले.चैतू जयवंत चिमडा आणि तिच्या बाजूला एक महिला या महोत्सवाच्या बाहेर पिकलेल्या चिकूच्या टोपल्या घेऊन बसल्या होत्या. अर्थमंत्र्यांकडून शेतकऱ्यांसाठी ‘या’ महत्वाच्या घोषणा ! सुकवलेल्या चिकूचे चिप्सही विक्रीस होत्या. त्यातून त्यांनी प्रत्येकी ७०० … Read more

मुंबईच्या बाजार समितीत फळांचा राजा देवगड हापूस दाखल

यंदा हवामान बदलामुळे कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम लांबणीवर गेलेला असतानाच गुरुवारी म्हणजेच ३० जानेवारी २०२० रोजी देवगड तालुक्यातील हापूस आंब्याच्या चार पेट्या मुंबई बाजार समितीतील फळबाजारात दाखल झाल्या. देवगड तालुक्यातील हापूस आंब्याची पाच डझनांची एक पेटी दहा हजार रुपयांच्या जवळसपास आहे. पृथ्वी मुद्राचे काय आहेत फायदे, घ्या जाणून….. कोकणात यंदा हापूस आंब्याचा हंगाम लांबणीवर पडला … Read more

वाशी फळ बाजारात कोकणातील हापूस आंबा दाखल

वाशीतील फळ बाजारात आता कोकणातील हापूस आंब्याची आगमन झाली आहे. पाच डझनांच्या एका पेटीला तब्बल दहा हजारांचा दर मिळाला आहे. अवकाळी पावसाळामुळे आणि थंड वातावरणामुळे यंदाचा हापूस बाजारात उशिरा दाखल झाला. गतवर्षी हापूस आंबा नोव्हेंबर अखेरीस बाजारात दाखल झाला होता. मात्र, यावर्षी हापूसला जानेवारी महिना उजाडला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील बाजारपेठेत हापूस आंबा दाखल … Read more

डाळिंबाची निर्यात होत असल्याने डाळिंबाला चांगले दर

सांगलीमधून गेल्यावर्षी ८०० टन डाळिंबाची निर्यात झाली होती. यंदा १०६ शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. कोरडवाहू आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी डाळिंब वरदान ठरते आहे.  गेल्यावर्षी पाण्याची टंचाई तर यंदा अतिवृष्टीमुळे डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा स्थितीतही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डाळिंबाची निर्यात करण्यासाठी नोंदणी केली आहे. जाणून घ्या, सर्पदंश झाल्यावर काय करावे? जिल्ह्यात डाळिंबाचे क्षेत्र ८ हजार … Read more

थंडी वाढत असल्याने द्राक्ष उत्पादक चिंतेत

अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर द्राक्ष बागांचे नुकसान झाले. मात्र, थंडी वाढत असल्याने काढणीयोग्य मालाला तडे जात आहे. ज्या बागांमध्ये १४ ब्रिक्सच्या पुढे उतरली आहे, अशा बागांमध्ये केसासारखे सूक्ष्म तडे जाण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक चिंतेत आहेत. दिंडोरी, निफाड, सिन्नर या तालुक्यामध्ये हवामानाच्या बदलांमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा द्राक्ष उत्पादनांत मोठी घट झाली आहे. जाणून घ्या … Read more

सीताफळची अधिकृतपणे नोंदणी करणारे पहिले शेतकरी

बार्शी तालुक्यातील ऐका शेतकरयाने सीताफळाच्या शोधून काढलेल्या एनएमके 1 गोल्डन या वानाचा शोध लावला आहे.यावानाची भारत सरकारकडे अधिकृतपणे नोंद झाली आहे. जाणून घ्या सीताफळ खाण्याचे फायदे…. पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क कायदा अंतर्गत त्यांना नोंदणी प्रमाणात ही देण्यात आला आहे.सीताफळची अधिकृतपणे नोंदणी करणारे देशातील पहिले शेतकरी आहेत.डॉ नवनाथ कसपटे हे 15 वर्ष राज्य सीताफळ … Read more

नाशिक जिल्ह्यात द्राक्ष बागा नोंदणीचे प्रमाण २८ टक्क्यांनी घटले

सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत छाटणी झालेल्या बागांचे पावसाने मोठे नुकसान झाले आहे. यंदा जिल्ह्यात द्राक्ष बागा नोंदणीचे प्रमाण २८ टक्क्यांनी घटले असून, चार वर्षांतील ही नीचांकी नोंदणी आहे. जिल्ह्यात डिसेंबरअखेर केवळ १७ हजार ७०७ हेक्टरवरील २७ हजार ८३२ बागांची नोंदणी झाली. नाशिक, निफाड, चांदवड, दिंडोरी, देवळा, सटाणा, येवला या तालुक्यांमधील द्राक्ष बागांवर यंदा प्रतिकूल हवामानाचा मोठ्या … Read more

जाणून घ्या सीताफळ खाण्याचे फायदे….

सीताफळ कोणाला आवडत नसतील असे फार क्वचीत लोक आहेत. सीताफळामध्ये कॅलशियम, मॅग्नेशियम, फायबर आणि इतर अनेक पोषक द्रव्ये असतात. त्याने आपल्या शरीराला ताकद मिळते. त्याचप्रमाणे सीताफळाचे आरोग्यास अनेक फायदे आहेत. त्यामुळे सिताफळाचे आहात समावेश करणे फार महत्वाचे आहे. – लहान मुलांच्या वाढीसाठीही सीताफळ अधिक फायदेशीर आहे. चामखीळ घालवण्यासाठी घरगुती उपाय – हृदयाचे त्रास असणाऱ्यांनी सीताफळ … Read more

थंडीच्या दिवसात पपई खाणं शरीराला घातक

पपई हे असं फळ आहे जे आपल्याला वर्षभर उपलब्ध होतं. पपईमध्ये व्हिटॅमीन सी आणि ए असल्यामुळे त्यातून ऊर्जा आणि ताकद मिळते. थकवा दूर करणं आणि शरीरातील हार्मोन्स संतुलित करण्याचं काम करत असतं. अनेक आजारांवरील उपाय म्हणून पपई खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र पपईचा गुणधर्म हा मुळात उष्ण आहे. त्यामुळे पपई खाणं हे जितकं फायद्याचं आहे … Read more