मोठी बातमी – राज्य मंत्रिमंडळाने ‘हे’ घेतले महत्वाचे निर्णय !

मुंबई – राज्य मंत्रिमंडळाची(Cabinet)आज दिनांक २६ रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. कोरोना(Covid) महामारीनंतर तसेच अनेक प्रश्न रखडले होते /प्रलंबित होते त्यातील महत्वाच्या प्रश्नांवर आज निर्णय घेण्यातआले. राज्य मंत्रिमंडळणारे(State Cabinet) हे घेतले महत्वाचे निर्णय – १ ) टँकरद्वारे पाणीपुरवठा – महाराष्ट्रातील धरणात ३६.६८ टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे(Water is available), … Read more

तूर डाळीचे दर शंभरी गाठणार

पुणे –  यावर्षी राज्यात अनेक भागात अवकाळी पावसासह गारपिटी पडल्या. तर राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस पडला. तर अनेक भागात ढगाळ वातावरण होते. तर यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहे. या पावसामुळे राज्यातील अनेक भागातील शेतातील तुरीच्या (Tur) पिकाला मोठा फटका बसला आहे या पावसामुळे तुरीच्या पिकाचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे … Read more

लाखात चंदन! रक्तचंदनला एवढी मागणी का?

भारत – रक्तचंदन (bloodsandalwood) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. ही चंदनाचीच एक जात आहे. त्यास शास्त्रीय भाषेत “टेरोकाप्स सॅन्टलिनस’ असे म्हणतात. अनेक लोकं याला उगाळुन याचा टिळा लावतात. रक्तचंदनाच्या लाकडापासून बाहुली बनवली जाते. हाडे किंवा सांधे दुखू लागल्यावर अथवा प्रचंड प्रमाणात मुक्कामार बसल्यावर ती उगाळून लावल्यास ओढ बसून वेदनेची तीव्रता कमी होते. … Read more

शेतकऱ्यांना मोठा दिलासा : बाजार समितीमध्ये लाल कांद्याला पहिल्याच दिवशी मिळाला तब्बल ‘इतका’ दर

कांदा हे व्‍यापारिदृष्‍टया सर्वात महत्‍वाचे भाजीपाला पिक आहे.  आपल्याला कांदा हा रोजच्या आहारात लागतो. भारतीयांच्‍या आहारात कांद्याचा वापर सर्रास केला जातो. कांदा पिकविणा-या राज्‍यात क्षेत्र व उत्‍पादनाच्‍या बाबतीत महाराष्‍ट्र अग्रस्‍थानी आहे. महाराष्‍ट्रामध्‍ये अंदाजे 1.00 लाख हेक्‍टरवर  कांद्याची लागवड केली जाते. तसेच महाराष्‍ट्रामध्‍ये नाशिक, पुणे, सोलापूर, जळगांव, धुळे, अहमदनगर, सातारा हे जिल्हे कांदा पिकविण्‍याबाबत प्रसिध्‍द आहेत.  … Read more

शासन खंबीरपणे नुकसानग्रस्त नागरिकांच्या पाठीशी – यशोमती ठाकूर

अमरावती – नुकसानग्रस्तांचे पूर्ण नुकसान भरून काढणे शक्य नसले तरी शासन निर्णयातील तरतुदीनुसार प्रत्यक्षात जेवढे नुकसान झाले आहे तेवढी भरपाई देण्याचा प्रयत्न नवीन शासन निर्णयानुसार केला आहे. नुकसानग्रस्त नागरिकांच्या पाठीशी शासन व प्रशासन खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे त्यांनी खचून न जाऊ नये, असा दिलासा पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर यांनी शेतकरी बांधवांना दिला. जिल्ह्यात जुलै महिन्यात … Read more

शेतकऱ्यांनो जर तुमचा कापूस खरेदी होत नसेल, तर या थेट खंडपीठात

कापूस हे एक नगदी पीक आहे. कापसाला पाण्याचे आकर्षण आहे. सुती कपडे घातल्यास हाच गुणधर्म घाम टिपून घ्यायला मदत करतो. म्हणूनच उष्ण कटिबंधातील देशात सुती कपडे प्राधान्याने वापरतात. कापूस खूप मऊ असतो. कापसाच्या बियांना सरकी म्हणतात. सरकी हे गुरांचे खाद्य आहे तर सरकीचे तेल स्वयंपाकासाठी वापरायचे एक स्वस्त तेल आहे. या तेलाचा साबणाच्या आणि अन्य … Read more

राज्यात ३६ लाख क्विंटल कापसाची खरेदी

गेल्या हंगामात कापसाचे दर साडेपाच हजार रुपये क्विंटलच्या पुढे गेले होते. त्यामुळे या वर्षीचा हंगामदेखील कापूस उत्पादनाला पोषक राहील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र नागपूर बाजारात दर कोसळल्याने पणन महासंघाला कापूस देण्याकडे राज्यातील शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. या वर्षी आतापर्यंत तब्बल ३६ लाख क्विंटल कापसाची खरेदी महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने केली आहे. येत्या … Read more

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला दहा किलोस ७० ते २३० रुपये दर

कोल्हापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी म्हणजेच १२ फेब्रुवारी २०२० रोजी कांद्यास दहा किलोस ७० ते २३० रुपये दर मिळाला होता. लसणास दहा किलोस ८०० ते १७०० रुपये दर मिळाला. भाजीपाल्यामध्ये टोमॅटोची १५२० कॅरेटची आवक होती. टोमॅटोस दहा किलोस २० ते ६० रुपये दर होता. बटाट्यास दहा किलोस १२० ते २१० रुपये दर होता. नाशिकमध्ये … Read more

आनंदाची बातमी : कापूस खरेदीसाठी 1800 कोटी रुपयांच्या शासन हमीस मान्यता

कापूस पणन महासंघास आवश्यक असलेल्या 1800 कोटी रुपयांच्या शासन हमीस बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाकडून 2019-20 मध्ये किमान हमी भावाने खरेदी करण्यात येणाऱ्या कापसाचे चुकारे शेतकऱ्यांना वेळेत देण्यासाठी कापूस पणन महासंघाने बँक ऑफ इंडियाकडून 7.75 टक्के या व्याजदराने घेत असलेल्या 1800 कोटीच्या कर्जास ही शासन … Read more

कांदा दरात घसरण सुरूच

नाशिकमधील लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्याने कांदा दरात घसरण सुरूच आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पाश्ववभूमीवर सरकारवर कांदा भावाचा परिणाम नको म्हणून केंद सरकार सावध भुमिका घेत असल्याचे सध्या स्तिथीत बोलले जात आहे. काल मणजेच ५ फेब्रुवारी २०२० ला कांद्याला १९०० रूपये भाव मिळाला. ५ फेब्रुवारी २०२० च्या तुलनेत ४ फेब्रुवारी २०२०ला … Read more