बीटाचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, तुम्हाला माहित आहेत का?

आजच्या धावपळीच्या जीवनात स्वत:वर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. अनेक जण फक्त पोट भरण्यासाठी भोजनाला महत्त्व देतात. पण तुम्ही योग्य वेळी योग्य आहार घेतला तर तुम्हाला याचा मोठा फायदा होईल. बीटाचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी बीट खूपच गरजेचं आहे. रोजच्या जेवणात बीट खाणं फायदेशीर ठरतं. चला तर मग जाणून घेऊ फायदे…. राज्यात ‘या’ … Read more

केंद्र सरकार नवी योजना; शेती अवजारांसाठी देणार ८०% अनुदान, असा घ्या लाभ

मुंबई – केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी एका योजनेद्वारे मोठी मदत करण्याचा निर्णय. शेतकऱ्यांसाठी फार्म मशिनरी बँकेची तरतूद करण्यात आली आहे. अलीकडच्या काळात उपकरणांशिवाय शेती करणे शक्य नसल्याचे दिसून आले आहे. राज्यात ‘या’ ठिकाणी पुढील ५ दिवस मुसळधार पाऊस याचीच दखल घेत केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी फार्म मशिनरी बँकेची तरतूद करण्यात आली आहे. शेतकरी त्यांच्या फार्म मशिनरी बँकेत … Read more

बडीशेप घातलेलं दूध पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. तसेच आरोग्याच्या अनेक तक्रारी आपल्याला जाणवत असतात. पण जर आपण घरच्या घरी काही उपाय केले तर आपल्याला या आजारांपासून सुटका होऊ शकते. चला तर जाणून घेऊ फायदे….. राज्यात ‘या’ ठिकाणी पुढील ५ दिवस मुसळधार पाऊस बडीशेप माधामध्ये किंवा दुधामध्ये मिसळून दिवसातून दिन ते तीन वेळा खाल्ल्यास तुमच्या … Read more

कडू कारल्याचे गुणकारी फायदे, जाणून घ्या

कारले म्हटले की बहुतेकजणांचे तोंड वाकडे होते. दुधात घोळा, साखरेत घोळा कडू ते कडूच.. असे कारल्याचे वर्णन केले जाते, पण हे कारले कडू असले तरी त्याच्यात विशिष्ट औषधी गुण अनेक आहेत. कारल्यात एक गुण असतो तो म्हणजे तोंडाची चव गेली असली तर जिभेवरच्या सर्व चव देणाऱ्या ग्रंथीना ते खाल्ल्याने रसनाग्रंथी जाग्या करते. चला तर जाणून … Read more

तुळशीची पाने रोज दुधात उकळवून प्या, होतील हे मोठे फायदे…..

तुळस (शास्त्रीय नाव: Ocimum sanctum, ऑसिमम सॅंक्टम; इंग्लिश: Holy Basil, होली बेसिल) ही लॅमीएसी म्हणजे पुदिन्याच्या कुळातील एक सुगंधी वनस्पती आहे. [[आ शिया]], युरोप व आफ्रिका खंडांमध्ये बहुतेक भूप्रदेशांत तुळशीची झुडपे आढळतात.हिंदू धर्मात तुळशीला फक्त एका रोपाच्या दृष्टीने न पाहता देवाच्या स्थानी मानून पुजा केली जाते. तुळशीच्या घरात असण्याने फक्त सकारात्मक उर्जाच प्राप्त होत नाही, तर ब-याच आजारांपासून आपल्याला सुटका देखील मिळते. तसेच आयुर्वेदामध्येही गुणकारी तुळशीचे मोठे योगदान आहे. आपण … Read more

शेतकऱ्याने फक्त ४१ दिवसात चार एकर कोथिंबीरीच्या पिकात तब्बल साडेबारा लाखांचं घेतलं उत्पन्न

नाशिक – संसर्गजन्य आजार कोरोना आणि त्यापाठोपाठ आलेला लॉकडाऊन या संकटाच्या काळात देशवासीयांना आधार देण्यात सर्वात आघाडीवर कोण असेल तर तो ‘शेतकरी वर्ग’ आहे याची प्रचिती सर्वांनीच घेतली. शेतकरी काय करु शकतो याचा अनुभव याची देही याची डोळा नागरिकांनी घेतला. समाज माध्यमं बुद्धीला खाद्य पुरवतील पण पोट भरण्यासाठी शेतकऱ्याने पिकवलेलं धान्यच खावं लागतं. त्याला कुठलाच पर्याय … Read more

हिरवे वाटाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

बाजारामध्ये हिरव्या वाटाण्यांची आवाक् पाहायला मिळते. वाटाण्यांचा फक्त भाजीतच नाही तर पुलाव, पोहे, पराठे, पुऱ्या यांसारख्या इतर अनेक पदार्थांमध्येही वाटाण्याचा समावेश करण्यात येतो. वाटाणा आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरतो. एवढचं नाहीतर आरोग्यासोबतच सौंदर्य वाढविण्यासाठीही वाटाणे खाणं फायदेशीर ठरतं. चला तर मग जाणून घ्या फायदे…. देशातल्या 5 बँकांत मोठी भरती, अर्ज करून मिळवा नोकरी जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल … Read more

धन्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

स्वयंपाकघरात जेवणाची चव वाढवण्यासाठी धने वापरले जातात. जर याचे पाणी नियमित प्यायले तर अनेक आरोग्य फायदे होतात. यामधील पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम बॉडीच्या अनेक आरोग्य समस्या दूर करतात. चला तर मग जाणून घेऊ फायदे…….. पोस्ट खात्यात मोठी भरती; 10 वीच्या गुणांवर होणार भरती धन्याचे पाणी गुड कोलेस्टेरॉल म्हणजेच HDL वाढवतात आणि खराब कोलेस्टेरॉल … Read more

राज्यात एक असंही गाव आहे; ‘या’ गावात चहा कधीच विकला जात नाही

गाव म्हटलं की छोट्या मोठ्या हॉटेल आल्या. तिथे चहाची हॉटेल असतेच. पण राज्यात असेही गाव आहे की, जिथे चहा विकला जात नाही. कोकणातील एखादा उत्सव असो किंवा कार्यक्रम अथवा गावातील जत्रा, त्यात चहाचा स्टॉल किंवा हॉटेल तुम्हाला दिसणार नाही असं सांगितलं तर तुमचा विश्‍वास बसणार कधीच बसणार नाही. पण असं  एक गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. … Read more

‘या’ जिल्ह्यामध्ये ढोबळी मिरची ३७५० ते ५६२५ रुपये क्विंटल

नाशिक – कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (ता.३१ ऑगस्ट) ढोबळी मिरचीची आवक ९६ क्विंटल झाली असून  तिला ३७५० ते ५६२५ रूपये क्विंटल दर मिळाला आहे. सर्वसाधारण दर ५००० रूपये राहिले. आवक साधारण आल्याने दर स्थिर असल्याची माहिती बाजार समितीच्या देण्यात आली. वांग्यांची आवक १५८ क्विंटल झाली आहे. त्यास प्रति क्विंटल ३५०० ते ५५०० असा दर मिळाला … Read more