राज्यातील साखर उत्पादनात मोठी वाढ; आतापर्यंत ‘इतके’ लाख टन साखर उत्पादन

सोलापूर –  राज्यातील साखर उत्पादनात  (Sugar production) मोठी वाढ झाली आहे. राज्यात गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा जादा साखर कारखाने (Sugar factory) सुरू झाले आहे, राज्यात मागच्या वर्षी १९० साखर कारखाने सुरु झाले आहे. तर राज्यात यंदा तब्बल १९७  साखर कारखाने सुरु झाले आहे.  महाराष्ट्रात (Maharashtra) गळती हंगाम २०२१-२२ मध्ये १४ फेब्रुवारी २०२२ पर्यंत तब्बल १९७  … Read more

मी भाजीवाला आहे. चंद्रकांत पाटील हे भविष्यकार… – छगन भुजबळ.

नाशिक – विविध विकास कामाच्या पाहणी दौर्यावर सध्या नाशिक चे पालकमंत्री छगन भुजबळ भेटीगाठी घेत आहेत. पाच राज्यात निवडणूक(State elections) सुरु आहेत त्यामुळे पत्रकारांनी भुजबळ यांना भाजपला यश मिळे का ? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले ‘मी चंद्रकांत दादा पाटील सारखा भविष्यकार(Fortune teller)नसून भाजीवाला(Vegetable grower) आहे. सध्या भाजप नेते किरीट सोमय्या. उद्धव ठाकरे यांच्या … Read more

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेकरिता शेतकऱ्यांकडून शासनाकडे ७ हजार ५५४ अर्ज प्राप्त!

मुंबई – प्रधानमंत्री (Prime Minister) सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त पात्र शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना देण्यासाठी कृषी विभागाने नियोजनबध्द प्रयत्न करावे, अशा सूचना कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या आहेत. आतापर्यंत या योजनेकरिता शेतकऱ्यांकडून शासनाकडे ७ हजार ५५४ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी बँकेकडे सादर प्रकरणे २ … Read more

गाडी चालवताना मोबाईलवर बोलू शकता..,आता नाही होणार कारवाई ; वाचा काय आहे कायदा !

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री(Minister of Road Transport and Highways) नितीन गडकरी यांनी गाडी चालवताना मोबाईलवर बोलता येणार आहे असे सांगितले परंतु काय आहे कायदा आणि काय आहेत नियम थोडक्यात बघुयात – रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी(Minister of Road Transport and Highways) म्हणाले कि ‘ सर्व नागरिक हे गाडी चालवताना मोबाईल वर बोलू … Read more

बाळाचा जन्म झालाय ? जन्म होताच मिळेल ‘आधार कार्ड’ ; वाचा सविस्तर !

बाळाचा जन्म(The birth of a baby) झाला,बाळाचे आधार कार्ड कसे काढायचे ? अशी खूप लोकांना चिंता(Anxiety) असते. परंतु सरकारने तुमची चिंता(Anxiety) मिटवून एक योजना आणली आहे त्यामुळे सहज रित्या तुम्हाला बाळाचे(baby) आधार कार्ड काढता येईल. आधारकार्डसाठी बायोमेट्रिक्स ५ वर्षाखालील बाळांना(baby) आवश्यक नाही हे तुम्हाला माहीतच असेल, परंतु बाळाचे(baby) वय ५ वर्षाच्या वर गेल्यास त्याचे बायोमेट्रिक … Read more

‘या’ सरकारी योजनेतून शेतकऱ्यांना आयुष्यभर मिळणार दरमहा 3000 रुपये

मुंबई – केंद्र सरकारने २०१९-२० च्या अर्थसंकल्पात ६० वर्षांवरील शेतकऱ्यांना (farmers) निवृत्तीवेतन देण्यासाठी पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेची (पीएम-केएमवाय) घोषणा केली होती. भारतातील किसान मान-धन योजना ही 18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकऱ्यांसाठी(Farmers) केंद्र सरकारची योजना आहे. किसान मान-धन योजनाचा लाभ घेणार्‍या सदस्याने पेन्शन फंड अंतर्गत नोंदणी केली आहे, जो भारतीय आयुर्विमा महामंडळाद्वारे व्यवस्थापित केला जातो. त्याची … Read more

कडू कारल्याचे ‘हे’ फायदे तुम्ही कधी ऐकले नसणार…

कारले (caramel) म्हटले की बहुतेकजणांचे तोंड वाकडे होते. दुधात घोळा, साखरेत घोळा कडू ते कडूच.. असे कारल्याचे वर्णन केले जाते, पण हे कारले कडू असले तरी त्याच्यात विशिष्ट औषधी गुण अनेक आहेत. कारल्यात (caramel) एक गुण असतो तो म्हणजे तोंडाची चव गेली असली तर जिभेवरच्या सर्व चव देणाऱ्या ग्रंथीना ते खाल्ल्याने रसनाग्रंथी जाग्या करते. चला … Read more

बडीशेप खाण्याचे कधीही न ऐकलेले ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!

भारतीय अन्नपदार्थांमध्ये बडीशेपला महत्त्व आहे. मुखशुद्धी म्हणून बडीशेप खाल्ली जाते. पण केवळ तेवढाच त्याचा उपयोग नाही. बडीशेपमध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, खनिज, व्हिटॅमिन सोबतच पोषक तत्व असतात. ज्यामुळे आरोग्याला फायदा होतो. बडीशेप अपचन दूर करते, पोटदुखी आणि श्वासासंबंधी आजारात औषध म्हणून वापरली जाते. जेवणानंतर किंवा हॉटेलमध्ये खाल्ल्यानंतर आपण बडीशेप आवर्जुन खातो. अनेक पदार्थांमध्ये बडीशेपचा वापर केला … Read more

सलग पाचव्या दिवशी देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट; गेल्या २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांची वाढ

मुंबई –  देशातील कोरोनाबाधितांची (Coronary) संख्या मोठ्या प्रमाणात घटत आहे.  तर  महाराष्ट्रतही कोरोनाबाधित (Coronary) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटत आहे. तर यातच एक चांगली बातमी आहे कि गेल्या २४ तासात राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. देशात कोरोना रुग्ण संख्येत घट झाली आहे. गेल्या 24 तासात 34 हजार 113  कोरोना (Corona)  नोंद करण्यात आली … Read more

‘शिवजयंती’ निर्बंधांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील – उपमुख्यमंत्री अजित पवार.

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दिनांक १९ फेब्रुवारी रोजी आहे. शिवजयंती जवळ येत असून तरुण वर्गात मोठ्या प्रमाणात उत्साह आहे गेल्या दोन वर्षपासून कोरोना विषाणूमुळे शिवजयंती उत्साहात झाली नसून कोरोनाचा प्रसार(Coronary proliferation) कमी झाल्याने शिवभक्तांमध्ये एक आशेचा किरण आहे. तसेच उपमुख्यमंत्री(Deputy Chief Minister) अजित पवार माध्यमांशी(With the media) बोलताना म्हणाले कि ‘येणारा शिवजयंती … Read more