चांगली बातमी – देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट; दिवसभरात ‘इतक्या’ रुग्णांची वाढ

मुंबई –  देशातील कोरोनाबाधितांची (Coronary) संख्या मोठ्या प्रमाणात घटत आहे.  तर  महाराष्ट्रतही कोरोनाबाधित (Coronary) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटत आहे. तर यातच एक चांगली बातमी आहे कि गेल्या २४ तासात राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. देशात कोरोना रुग्ण संख्येत घट झाली आहे. गेल्या 24 तासात ७१ हजार 365   कोरोना (Corona)  नोंद करण्यात आली … Read more

व्यस्त जीवनात ‘निरोगी’ राहण्यासाठी हे नक्की करा ; जाणून घ्या टिप्स !

निरोगी आरोग्य(Healthy health) ठेवण्यासाठी माणूस खूप काही करतो तसेच खूप पैसे हि घालवतात, जिम लावणे इ. परंतु आपण काही उपाय बघुयात जे तुम्हाला दिवसभर खुश(Happy) आणि उत्साही(Enthusiastic) ठेवेल आणि आरोग्य(helth) हि निरोग्य राहील. आपण एक एक मुद्दे बघुयात जे फायदेशीर ठरतील. सकाळची सुरुवात हि एक ग्लास पाणी पिऊन करा. रात्रभर उपाशी राहिल्यानंतर, सकाळी उठून पाणी … Read more

ऊसाच्या रसाचे कधीही न ऐकलेले ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!

उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा तुम्ही सूर्याच्या किरणांमुळे कंटाळता त्यावेळी तुम्ही तातडीने बूस्ट एनर्जी शोधता. काही लोक यासाठी शीतपेयांचे सेवन करतात, परंतु आरोग्यासाठी ते फायद्याचे नसतात. जर आपल्याला या परिस्थितीत ताजेतवाने आणि निरोगी रहायचे असेल तर उसाचा रस (sugarcane juice) प्या. हे केवळ ताजेपणा आणत नाही तर आपल्या शरीरात ऊर्जा संक्रमित करते. त्यात लोह, मॅग्नेशियम कॅल्शियम, पोटॅशियम … Read more

काय सांगता! दररोज 50 रुपये जमा केल्यावर मिळणार 35 लाख रुपये, जाणून घ्या काय आहे ‘ही’ योजना

पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना (Post Office Village Security Scheme) तुम्हाला लहान बचत किंवा गुंतवणुकीतून मोठा नफा मिळवून देऊ शकते. यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेअंतर्गत पोस्ट ऑफिसमध्ये  दररोज 50 रुपये या दराने महिलाना 1500 रुपये जमा करावे लागतील. त्यानंतर तुम्हाला ठराविक कालावधीनंतर तब्बल 35 लाख रुपयांच्या परताव्याच्या रूपात भरीव एकरकमी रक्कम मिळेल. पोस्ट … Read more

पेरू खाण्याचे कधीही न ऐकलेले ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!

पेरू एक आंबट-गोड फळ आहे. याची झाडे विषुववृत्तीय व उष्ण हवामान असलेल्या भागात वाढतात. हे आतून पांढरे अथवा लालसर असते. गर बियाळ असतो. चव गोड असते. पेरू अनेक पक्ष्यांचेही खाद्य आहे. याचे शास्त्रीय नाव सिडियम ग्वाजाव्हा असे आहे. इंग्रजी मध्ये पेरूला (guava) म्हणतात. पेरू खाण्याचे औषधी फायदे – पेरू सात्त्विक गुणधर्माचा व बुद्धिवर्धक असल्याने बौद्धिक … Read more

राज्यात आज सार्वजनिक सुट्टी जाहीर

मुंबई: स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचा आवाज कायमचाच हरपला आहे. काल (६ फेब्रुवारी) मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९२ व्या वर्षी (Lata Mangeshkar dies at 92) त्यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या २७ दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांचे निधन झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM … Read more

जास्त भात खाणे ; आरोग्यास घातक !

अनेकांना भातI(Rice) खाणे आवडते, बऱ्याचदा अगदी लवकर बनणार पदार्थ म्हणजे खिचडी, म्हणून बहुतांश घरात खिचडी हमखास बनवली जात असेल. मात्र भात(Rice) जास्त प्रमाणात खात असाल तर ते आरोग्यासाठी घातक ठरू शकते.भात(Rice) खाल्यास लगेच झोपू नये,त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. काही कारणे बघुयात – १ ) जास्त भात(Rice) खाल्याने मधुमेह साठी धोकादाय आहे – भात(Rice) जास्त खाल्याने … Read more

‘साथीचे आजार’ निर्माण करताहेत कोरोनाची भीती ; सर्दी, खोकल्याने अवघा महाराष्ट्र हैराण !

मुंबई – महाराष्ट्रात सध्या थंडी(Cold) बऱ्यापैकी जाणवते त्यात ढगाळ वातावरण आणि हवेत असणारा गारवा यामुळे शहरात व ग्रामीण भागांमध्ये साथीचे आजर वाढल्याचे दिसते. सर्दी खोकला व ताप (Cold, cough and fever) येणे ह्यांची रुग्ण संख्या मोठी असून आवश्यक ती काळजी(Care) घेणे गरजेचे आहे असे आवाहन तज्ञ डॉक्टर करत आहे. हो साथीचे आजार निर्माण करत आहेत … Read more

कच्या तेलाच्या किमतीत ‘विक्रमी वाढ’, पेट्रोलचा होणार भडका ! ; निवडणुकांनंतर होणार दरवाढ ?

कच्या तेलाच्या किमतीत विक्रमी वाढ झाल्याने पेट्रोल आणखीन वाढण्याची शक्यता(Possibility) आहे. नवी दिल्ली – सौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या किमती(Oil prices) वाढवल्या असल्याने भारतसह आशिया मधील इतर देशांना(Countries) ह्याचा फटका बसणार आहे.अमेरिका आणि युरोप ९५ डॉलर्स प्रतिबॅरलने तेल देण्यात येते त्यामुळे ह्याचा थेट परिणाम हा थेट सर्वसामान्यांच्या खिश्याला बसेल. सौदी अरेबियाची सरकार तेल कंपनी(Oil company) ‘सौदी … Read more

पीएम किसान योजनेसाठी ‘हे’ कागदपत्र लवकर जमा केले तरच मिळणार ११ व्या हप्त्याचे पैसे

नवी दिल्ली – पीएम किसान (PM Kisan) योजनेचा अकरावा हप्ता कधी मिळणार याबाबत अनेकांना प्रश्न आहे, देशातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमीची आहे कि पीएम किसान योजनेचा अकरावा  लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे. प्रधानमंत्री किसान (PM Kisan) योजनेचे आत्तापर्यंत १० हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. या योजनेच्या माध्यमातून  दर चार महिन्यांनी पात्र शेतकऱ्यांच्या … Read more