मोठी बातमी : डिझेल गाडीचे इंजिन बदलून करू शकता CNG किंवा LPG !

पुणे – वाढत्या डिझेल च्या किमती त्यामुळे अनेकांचे कंबर मोडले आहे. CNG किमंत बऱ्यापैकी असल्याने अनेकांना CNG गाडी असावी असे वाटते त्यांच्यासाठी मोठी बातमी समोर आली असून डिझेल इंजिन असलेल्या वाहनांचे रुपांतर आता सीएनजी किंवा एलपीजी इंजिनमध्ये करता येणार आहे अशी अधिसूचना २७ जानेवारी २०२२ रोजी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जरी केली आहे. एलपीजी … Read more

Budget 2022: सर्वसामान्यांसाठी अर्थसंकल्पानंतर कररचना कशी असेल ? आणि काय झाले स्वस्त, महाग ? जाणून घ्या !

दिल्ली – भारतातील प्रत्येक व्यक्ती आज मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाकडे (budget) लक्ष लावून बसले होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज चौथे अर्थसंकल्प (budget) सादर केले. त्यात आज बऱ्याच घोषणा करण्यात आल्या.. खूप तञ् मंडळी अर्थसंकल्प (budget) सादर झाल्यांनतर चर्चा करतात अभ्यास करतात परंतु सर्व सामान्य लोकांमध्ये एकच प्रश्न असतो स्वस्त(Cheap) आणि महाग(Expensive) काय झाले ? … Read more

Budget 2022 : अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी केल्या ‘या’ मोठ्या घोषणा, जाणून घ्या

मुंबई :  यंदाच्या अर्थसंकल्पात (Budget) शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा होणार याकडे आता सगळ्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन  (Nirmala Sitharaman) यंदाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे अर्थसंकल्पीय अधिवेशन महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे. हे. यंदाचा अर्थसंकल्प पूर्णपणे डिजिटल असणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात देशातील नागरिकांचे अर्थसंकल्पात (Budget) शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा होणार याकडे … Read more

बटाटे खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्ही कधी ऐकले नसणार…

नेहमीच्या आहारातील बटाटे (Potatoes) आपल्या आरोग्यासाठी उपयोगी असतात. बटाटे खाल्ल्याने व्यक्तीची चरबी वाढते आणि परिणामी लठ्ठपणाही वाढतो, असा समज प्रचलित आहे. बटाट्यांमध्ये कार्बोहायड्रेट असतात. त्यांमुळे योग्य प्रमाणात बटाटे खाणे खरं तर तुम्हाला फायदेशीरच ठरतात. बटाट्यांमध्ये ‘व्हिटॅमिन सी’ , ‘व्हिटॅमिन बी६’ , ‘पोटॅशिअम’ , ‘मॅग्नेशिअम’ , ‘झिंक आणि फॉस्फरस’ही आढळते. तुमची त्वचा तजेदार राहण्यासाठी हे घटक … Read more

दिलासादायक! राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट; गेल्या २४ तासात इतक्या रुग्णांची वाढ

मुंबई –  देशातील कोरोना (Corona) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर  कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोना (Corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून भारतात ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत.  महाराष्ट्रही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. तर यातच … Read more

…हे आहे भारतात सर्वात मोठे ‘ऊस उत्पादक’ राज्य ; महाराष्ट्र ह्या स्थानी !

भारत आपला कृषिप्रधान देश असून बहुतांशी लोक शेती करताना आढळतात. ऊस हे पीक नगदी पीक म्हणून ओळखले जाते. भारताची ६५% लोकसंख्या शेतीमस्थानी ध्ये गुंतलेली आहे शती करते. भारतात जवळपास सर्व प्रकारचे पीक घेतले जातात.परंतु ऊस हे भारतातील सर्वात लोकप्रिय पिकांपैकी एक आहे. ऊस म्हणजे मुख्यतः साखर उत्पादनासाठी वापरले जाणारे. जगात ब्राझील हा सर्वात मोठा ऊस … Read more

राजकीय गोष्टीतून बाहेर येत, जाणून घ्या ‘वाईन’ आणि ‘दारू’ मध्ये काय आहे फरक !

सध्या महाराष्ट्रात एकच चर्चा(Discussion) सुरु आहे मंत्रिमंडळ बैठकीत(Cabinet meeting) घेतला गेलेला निर्णय योग्य कि आयोग्य ? बैठकीत वाईन हे पेय किरणा दुकान आणि सुपर मार्केट मध्ये विकण्यात परवानगी देण्यात आली त्यानंतर महाराष्ट्रात सुरु झाले वाईन प्रकरण तर आपण जाणून घेऊयात काय आहे दारू(Alcohol) आणि वाईन मधला फरक.. अल्कोहोलयुक्त पेय घेणे हे आरोग्यास घटक असते. परंतु … Read more

राज्यातील ‘या’ विभागात सर्वाधिक साखर कारखाने सुरु

मुंबई –  महाराष्ट्रात (Maharashtra) गळती हंगाम २०२१-२२ मध्ये २६ जानेवारी २०२२  पर्यंत तब्बल 194 साखर कारखाने (Sugar factory) सुरू. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. तर 98 खासगी व 96 सहकारी तसेच साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात 194  साखर कारखान्यांकडून ६८३.३४ लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour) करण्यात आले आहे महाराष्ट्रात २६  जानेवारी … Read more

कृषी योजना : ‘एसबीआय’ केसीसी मधून मिळणार शेतकऱ्यांना मोठी रक्कम !

शेतकऱ्यांना (farmer)शेती करण्यासाठी पैसा मोठ्या प्रमाणात लागतो. त्यात शेतीमालाला मिळणारा भाव अवकाळी परिस्थिती हवामानातील बदल इत्यादी गोष्टीतून शेतकऱ्यांचे(farmer) उत्पन्न ठरते. पुन्हा नव्याने सुरवात करावयाची झाल्यास. शेतकऱ्यांन(farmer) शेती साठी भांडवल उभा कराव लागते. म्हणून शेतकरी(farmer) खासगी सावकारी कर्ज घेण्यास भाग पडते पण तेथे त्यांची आर्थिक पिळवणूक होते म्हणून त्यासाठी केंद्र व राज्य सरकार नवनवीन योजना आणत … Read more

मोठी बातमी : राज्यात होणार मोठी पोलीस भरती !

अहमदनगर – महाराष्ट्रातील तरुण पिढी(The younger generation) हि कित्येक वर्षे पोलीस भरतीचा सराव(Practice) करत असतात. त्यांसाठी सर्वात मोठी बातमी(Big news) सामोरं आली आहे. महारष्ट्रात आता ७ हजार २०० पोलीस पदासाठी भरती प्रक्रिया(Recruitment process)घेण्यात येणार आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या संदर्भात माहिती दिली. महाराष्ट्राचे गृहमंत्री(Home Minister) दिलीप वळसे पाटील … Read more