मुंबई – ऊस ही एक तृणवर्गीय वनस्पती आहे. मुख्यत्वे, गुळ, साखरेसाठी पिकवण्यात येते. ऊस भारत व ब्राझील या देशात प्रामुख्याने पिकवण्यात येतो. भारतात महाराष्ट्र व उत्तर...
साखर
उस्मानाबाद : विनापरवाना ऊस गाळप केल्याप्रकरणी उस्मानाबाद तालुक्यातील नितळी येथील जय लक्ष्मी शुगर प्रॉडक्ट या साखर कारखान्याला जवळजवळ 35 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे...
बीड – भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा बीड जिल्ह्यतील परळी तालुक्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना कधी दुर्घटना, तर कधी कामगारांचे पगार नेहमीच अशा...
नवी दिल्ली – शुक्रवारी साखर कारखान्यांची संघटना ‘आयएसएमए’च्या ८६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली यावेळी केंद्रीय अन्नमंत्री पियुष गोयल यांनी या सभेला संबोधित...
नवी दिल्ली – शुक्रवारी साखर कारखान्यांची संघटना ‘आयएसएमए’च्या ८६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली यावेळी केंद्रीय अन्नमंत्री पियुष गोयल यांनी या सभेला संबोधित...
जळगाव – बेलगंगा साखर कारखान्यातील २०१८-१९ या गळीत हंगामातील ऊस पुरवठादार शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम ३८६.०६ लाख व त्यावरील १५ टक्के व्याजासह शेतकऱ्यांना देण्यास...
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुमारे 3,500 कोटी रुपयांच्या मदतीला...
नवी दिल्ली – ऊसाच्या रसापासुन साखर बनवितांना मळी (मोलॅसिस) तयार होते. त्या मळीवर प्रक्रिया करून इथेनॉल तयार होते. हा द्रवपदार्थ ज्वलनशील असल्यामुळे याचा...
सहारनपुर – सहारनपुर जिल्हयातील जवळपास सहा साखर कारखान्यांनी चालू गाळप हंगामामध्ये 100 लाख क्विंटल ऊस गाळप करुन नऊ लाख क्विंटल साखर उत्पादन करण्यात आले आहे...
बीड – बीड जिल्ह्यातील जय महेश साखर कारखान्याने ऊस वाहतुक करणार्या बैलगाड्यांवर , ट्रॅक्टर ट्रॉली अत्याधुनिक बारकोड प्रणाली स्थापना करण्यात आली आहे, यामुळे हे...