राज्यात गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये ५६६ लाख क्विंटल साखर उत्पादन
मुंबई – महाराष्ट्रात (Maharashtra) गळती हंगाम २०२१-२२ मध्ये तब्बल १९२ साखर कारखाने (Sugar factory) उसाचे गाळप सुरू. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. तर ९७ खासगी व ९५ सहकारी तसेच साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात १९२ साखर कारखान्यांकडून ५७३ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. महाराष्ट्रात तब्बल ५६६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन … Read more