गाजर ही एक वनस्पती असून तिचे मूळ खाण्यासाठी वापरले जाते. गाजर चवीला गोड असते. गाजरामध्ये अ जीवनसत्व असते. डोळ्याच्या आरोग्यासाठी गाजर उपयुक्त असते. बहुधा गाजर ही वनस्पती...
Category - भाजीपाला
राजगुरुनगर – कांदा हे व्यापारिदृष्टया सर्वात महत्वाचे भाजीपाला पिक आहे. भारतीयांच्या आहारात कांद्याचा वापर सर्वात जास्त केला जातो. कांदा पिकविणा-या राज्यात क्षेत्र...
नाशिक – संसर्गजन्य आजार कोरोना आणि त्यापाठोपाठ आलेला लॉकडाऊन या संकटाच्या काळात देशवासीयांना आधार देण्यात सर्वात आघाडीवर कोण असेल तर तो ‘शेतकरी वर्ग’ आहे याची...
आधुनिक पद्धतीने फळभाजीच्या शेतात फवारणी करताना
बुलडाणा,(जिमाका)दि. 19 : सिंदखेड राजा तालुक्यामध्ये नुकत्याच झालेल्या पावसाने तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेडनेटचे नुकसान झाले आहे. तसेच शेडनेटमधील...
भेंडी : पुणे मार्केटमध्ये भेंडीला २००० ते ३५०० रुपयांचा दर मिळाला असून सरासरी दर २७५० रु चा भेटला आहे. पुणे मार्केट मध्ये ४८ क्विंटल भेंडीची आवक झाली होती.मुंबई...
लॉकडाऊनमध्ये बहुतांशी उद्योग-व्यवसायांचे शटर डाऊन असताना, रेणुका स्वयं-सहाय्यता समुहाच्या दारावर मात्र भाजीपाल्याने ‘नॉक’ केले. गडहिंग्लज तालुक्यातील हिटणीमधील या...
लॉकडाउनमुळे पुणे व नगर जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणच्या बाजार समित्या बंद आहेत. कांदा बाजार बंद असल्यामुळे शेतकरी खूप अडचणीत आहेत. आता हा कांडा कुठे विकावा असा प्रश्न...
अमरावती : शेतमालाला लाभदायक किंमत मिळावी, यासाठी जीवनावश्यक वस्तू कायद्यात आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील, असे प्रतिपादन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले...
जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशित केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना/व्यापाऱ्यांना आता भाजीपाला गल्लोगल्ली जाऊन विकावा लागत आहे, परंतु परळी व परिसरातील जास्त भाजीपाला असणारे शेतकरी...