तुरीची खरेदी कमी दरात करून हमीभावाने विक्री करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांना अटक

तुरीची खरेदी कमी दरात करून त्याची शासकीय केंद्रावर हमीभावाने विक्री करणाऱ्या दोघा व्यापाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या कडून  एक कोटी ४१ लाख ८२ हजार ८६३ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.धर्मेद्र ढोले , महेश ऊर्फ महेश्‍वर भोयर अशी या व्यापाऱ्यांची नावे आहेत. टॅटू काढताना अनेक गोष्टींची घ्या काळजी, योग्य काळजी घेतली नाही तर….. या प्रकरणी … Read more

३ महिने उलटून फ्लॉवर रोपांना कंदच आले नाही

नाशिक जवळील विविध गावांमध्ये भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेण्यात येते. भाजीपाला रोपवाटिकेतून तयार झालेली लागवडीयोग्य रोपे खरेदी करतात. एका रोपवाटिकेतून फ्लॉवरची रोपे खरेदी करून अर्धा एकर लागवड केली. पण,३ महिने लागवडीनंतर कंद तयार न झाल्याने लागवडीसाठी केलेला ५० हजारांचा खर्च वाया गेला. सुझुकीने सादर केली नवीन Access 125 भाजीपाला उत्पादक शेतकरी रुंजा गायधनी यांनी गावातील … Read more

चारा-छावण्या, टँकर व जलयुक्त शिवारच्या कामांत गैरव्यवहार

चारा-छावण्या, टँकर व जलयुक्त शिवारच्या कामांत गैरव्यवहार झाल्याने त्याची चौकशी करण्याची मागणी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केल्यापासून हे तिन्ही विभाग चांगलेच चर्चेत आले आहेत. जिल्ह्यातील चारा छावण्यांसाठी शासनाने ३१७ कोटी रूपये जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केले असून त्यातील २७६ कोटी रूपये छावणीचालकांच्या खात्यावर वर्ग झाले आहेत. मेगा भरतीसाठी परिक्षा शुल्क 100 अन् 50 रूपये आकारा … Read more

कांदाच्या दरात चढउतार; शेतकरी झाले अस्वस्थ

नगर : राज्यामध्ये परतीच्या पावसाने सर्वत्र थैमान घातल्याने शेतीमालाचे नुकसान झाले. त्यात दररोज अशा ढगाळ वातावरणाचा परिणाम हा कांदा पिकावर झाला. अशा वातावरणामुळे शेतकऱ्‍यांना कांद्या पिकावर तीन-चार दिवसांत फवारणी करावी लागली आणि त्याचा खर्चही वाढला. हे सर्व करूनही कांदा पोसला नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे कांदा उत्पादनात घट झाली. परिणामी कांद्यासह इतर शेतीमालाची मागणी वाढल्याने … Read more

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा १००० ते ४४०० रुपये प्रतिक्‍विंटल

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची ९३ क्‍विंटल आवक झाली. तिला १६०० ते २२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. टोमॅटोची आवक ९८ क्‍विंटल, तर दर ५०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ४० क्‍विंटल आवक झालेल्या वांग्यांचे दर ६०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. घोडेगाव बाजार समितीमध्ये कांद्यास कमाल १६ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल दर ३ … Read more

थंडी वाढत असल्याने द्राक्ष उत्पादक चिंतेत

अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर द्राक्ष बागांचे नुकसान झाले. मात्र, थंडी वाढत असल्याने काढणीयोग्य मालाला तडे जात आहे. ज्या बागांमध्ये १४ ब्रिक्सच्या पुढे उतरली आहे, अशा बागांमध्ये केसासारखे सूक्ष्म तडे जाण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक चिंतेत आहेत. दिंडोरी, निफाड, सिन्नर या तालुक्यामध्ये हवामानाच्या बदलांमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा द्राक्ष उत्पादनांत मोठी घट झाली आहे. जाणून घ्या … Read more

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंबांची आवक १९३ क्विंटल

नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत  डाळिंबांची आवक १९३ क्विंटल झाली. त्यांना प्रतिक्विंटल ४०० ते ६००० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३२५० रुपये होते.मंगळवारी (ता. ७) डाळिंबांची आवक ३२६ क्विंटल झाली. त्या वेळी ४०० ते ६२५० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ३२५० रुपये होता. सोमवारी (ता. ६) आवक २५२ क्विंटल झाली. दर ४०० … Read more

खानदेशात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक वाढली

खानदेशातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक या आठवड्यात वाढली आहे. दर हळूहळू कमी होत असून, ते प्रतिक्विंटल २००० ते ४५०० रुपयांपर्यंत पोचले आहेत. धक्कादायक बातमी ! कांदा पिकाचे पंचनाम्यांचे आदेश नाहीत जळगाव, चाळीसगाव येथील बाजारात कांद्याची आवक वाढू लागली. जळगाव येथील बाजारात मागील महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात प्रतिदिन सरासरी ११०० क्विंटल लाल कांद्याची … Read more

जाणून घ्या कारल्याचे फायदे…

कारलं या भाजीचं नाव जरी घेतलं तरी अनेक जण नाक मुरडतात. परंतु चवीने कडू असणारं कारलं शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. मात्र केवळ चव कडू असल्यामुळे ते खाण्यासाठी टाळाटाळ केली जाते. विशेष म्हणजे कारलं लहान मुलांनी खावं यासाठी गृहिणी वेगवेगळ्या युक्त्या लढवत असतात. बऱ्याच वेळा कारल्याचा कडूपणा जावा यासाठी महिला कारली चिरल्यानंतर त्याला मीठ लावून ठेवतात … Read more

अहमदनगरमध्ये शेवग्याच्या दरांत सुधारणा

नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भाजीपाल्याची आवक- सातत्याने कमी जास्त होत आहे. टोमॅटोची २७० क्विंटलची आवक झाली. प्रतिक्विंटलला ५०० ते १२०० रुपयांचा दर मिळाला. वांग्यांची २८८ क्विंटलची आवक झाली. त्यांना ५०० ते १२०० रुपयांचा दर मिळाला.फ्लॉवरची ३३३ क्विंटलची आवक झाली आणि ५०० ते १२०० रुपयांचा दर मिळाला. कोबीची २९७ क्विंटलची आवक होऊन १००० ते २५०० … Read more