मसूर मिश्र लागवड शेतकऱ्यांना ठरेल फायदेशीर; जाणून घ्या कसे ते…..

भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. दिवसेंदिवस भारतातील कृषीक्षेत्र मजबूत होत चालले आहे. सर्व समस्यांना मात देत भारतीय शेतकरी उत्पादनात वाढ करत आहे. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत कृषी उत्पादने बाबतीत भारत हा स्वावलंबी बनत चालला आहे. देशातील शेतकरी प्रत्येक हंगामात कडधान्य पिकाची लागवड करत आहे. पण बदलत्या वातावरणामुळे खरीप हंगामात ते बहुदा शक्य होत नाही. … Read more

जाणून घ्या : ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांचे शेतीविषयक धोरण !

पुणे – छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या राज्यकारभाराचे मुख्य प्रधान सूत्र होते कि ‘शेतकरी सुखी, रयत सुखी तर राजा सुखी'(Farmers are happy, Rayat is happy but Raja is happy ‘) छत्रपती शिवाजी महाराज हे लोकांचे कल्याण करत त्यामुळे त्यांना लोककल्याणकारी राजे म्हणत. छत्रपती शिवाजी महाराज यांची जंयती लवकरच येत आहे तर आपण जाणून घेऊयात छत्रपती शिवाजी महाराज … Read more

…हे आहे भारतात सर्वात मोठे ‘ऊस उत्पादक’ राज्य ; महाराष्ट्र ह्या स्थानी !

भारत आपला कृषिप्रधान देश असून बहुतांशी लोक शेती करताना आढळतात. ऊस हे पीक नगदी पीक म्हणून ओळखले जाते. भारताची ६५% लोकसंख्या शेतीमस्थानी ध्ये गुंतलेली आहे शती करते. भारतात जवळपास सर्व प्रकारचे पीक घेतले जातात.परंतु ऊस हे भारतातील सर्वात लोकप्रिय पिकांपैकी एक आहे. ऊस म्हणजे मुख्यतः साखर उत्पादनासाठी वापरले जाणारे. जगात ब्राझील हा सर्वात मोठा ऊस … Read more

जाणून ‘घ्या’ गव्हाचे आरोग्यदायी फायदे आणि दुष्परिणाम !

गहू हे भारतातील मुख्य धान्य मानले जाते. व महारष्ट्रातही आहारात मुख्य समावेश गव्हाचा होत असतो. गव्हाची लागवड गव्हाचे मूळ हे दक्षिण पश्चिम आशियामध्ये आहे, जरी ते आता जगभर घेतले जाते. उंचावर गव्हाची लागवड होते. जाणून ‘घ्या’ गव्हाचे आरोग्यदायी फायदे आणि दुष्परिणाम ! पौष्टिक आणि आरोग्यसाठी फायदेशीर असणाऱ्यांपैकी गहू एक धान्यआहे. हे जगभरात आढळून आले आहे. … Read more

‘गुलाब’ पिकाचे व्यवस्थापन कसे करावे : घ्या जाणून !

गुलाब हे नाव आपल्याला प्रेम, उबदारपणा(Warmth) आणि सकारात्मकतेच्या(Of positivity) भावनांची आठवण करून देते. गुलाब बहुतेकदा प्रेम आणि मैत्रीचे प्रतीक म्हणून दिले जाते. जरी या फुलाच्या सौंदर्याची जगभरात प्रशंसा केली जाते. गुलाबाचे औषधी गुणधर्म आणि आरोग्यदायक फायदे हि आहेत. जमीन अश्या पद्धतीची असावी…(The land should be like this …) गुलाब हे पीक एकदा लागवड केल्यानंतर त्याच जमिनीत … Read more

बी.बी.एफ. पेरणी यंत्र शेतकऱ्यांसाठी फायदेशीर; जाणून घ्या कश्याप्रकारे ठरते फायदेशीर…

देशाला कृषिप्रधान करणाऱ्या शेतीव्यवस्थेला प्रगतशील करण्यासाठी बी.बी.एफ. पेरणी (Sowing) पद्धत महत्‍त्वाची भूमिका बजावत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ याचा सामना शेतकरी करत असतात आणि याचाच परिणाम पिकांवर होऊन उत्पादनात घट होते. अशावेळी पडणाऱ्या पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविणे, तसेच अधिक पावसात अतिरिक्त पाणी शेताबाहेर सुरक्षितपणे निचरा करणे, उत्पादन वाढीसाठी रुंद … Read more

शेतकऱ्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग; ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्याने केली काळ्या गव्हाची लागवड

औरंगाबाद – गहू म्हटलं कि आपल्या डोळ्यासमोर लाल तांबूस आकाराचे धान्य डोळ्यासमोर दिसते पण मी म्हटलं, आहो… गहू काळा पण असतो बरं तर क्षणभर तुमचा  विश्वास बसणार नाही… औरंगाबाद जिल्ह्यात ल एका शेतकऱ्याने शेतीत मोठा बद्दल घडवून आणला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्याच्या एका शेतकऱ्याने चक्क काळ्या गव्हाची लागवड (Cultivation of black wheat) केली आहे.औरंगाबाद जिल्ह्यातील … Read more

‘या’ कृषी विद्यापीठामध्ये ओट्स, गहू आणि तांदूळच्या नवीन जाती विकसित; महाराष्ट्रात घेतले जाणार उत्पादन?

मुंबई – मध्य प्रदेश येथील सरकारी कृषी विद्यापीठाने (University of Agriculture) ओट्स, गहू, तांदूळ आणि नायगर पिकाच्या नवीन जाती विकसित केल्या आहेत, ज्या इतर राज्यांमध्येही उत्पादनासाठी (Production) योग्य आहेत, असे एका अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले. जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठान ओट्स आणि गव्हाच्या प्रत्येकी दोन जाती, तांदूळाचा एक प्रकार आणि नायगरच्या तीन जाती विकसित केल्या आहेत. उत्पादनासाठी … Read more

लाखात चंदन! रक्तचंदनला एवढी मागणी का?

भारत – रक्तचंदन (bloodsandalwood) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. ही चंदनाचीच एक जात आहे. त्यास शास्त्रीय भाषेत “टेरोकाप्स सॅन्टलिनस’ असे म्हणतात. अनेक लोकं याला उगाळुन याचा टिळा लावतात. रक्तचंदनाच्या लाकडापासून बाहुली बनवली जाते. हाडे किंवा सांधे दुखू लागल्यावर अथवा प्रचंड प्रमाणात मुक्कामार बसल्यावर ती उगाळून लावल्यास ओढ बसून वेदनेची तीव्रता कमी होते. … Read more

कशी करावी जिरायती गव्हाची पेरणी? घ्या जाणून

महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या अन्नधान्य पिकांपैकी गहू हे रब्बी हंगामातील एक महत्वाचे पिक आहे. गहू हा जिरायत (Jiraiti) व बागायत अशा दोन्ही प्रकारे घेतला जातो. सध्या ज्वारी, हरभरा, सूर्यफुल, करडई, गहू या पिकांच्या पेरण्या चालू आहेत. जमिन व पूर्वमशागत: गहू पिकासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमिन निवडावी. शेवटच्या कुळवणी अगोदर 25 ते 30 … Read more