दिल्ली : केंद्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून अनेक योजनांची अंमलबजावणी करत असते. शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी अनेक यंत्रांची गरज भासत असते. याच पार्श्वभूमीवर आता...
Author - Manoj Jadhav
दिल्ली : केंद्र सरकार जनतेला आर्थिक सहाय्य म्हणून वेगवेगळ्या योजना राबवत असते. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी आता एक दिलासदायक बातमी समोर येत आहे. सरकारच्या पीएम...
पेरू एक आंबट-गोड फळ आहे. याची झाडे विषुववृत्तीय व उष्ण हवामान असलेल्या भागात वाढतात. हे आतून पांढरे अथवा लालसर असते. कच्चा पेरू वरुन हिरवा तर पिकल्यावर पिवळ्या रंगाचा...
दुष्काळी भागात आधुनिक केळी लागवडीचा यशस्वी प्रयोग कष्ट करण्याची तयारी, नियोजनबद्ध काम व जिद्दी वृत्ती असल्यास अशक्य असे काहीच नाही. सध्या शेती परवडत नाही असा नकारात्मक...
मुंबई- केंद्र सरकारने आणलेले शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. हे कायदे आणून शेतकरी व कामगारांना...
पंढरपूर : केंद्र सरकारकडून करण्यात आलेली कांदा निर्यात बंदी तर दुसरीकडे खराब हवामानामुळे अडचणीत सापडलेला कांदा उत्पादक शेतकरी यासंदर्भात आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी...
कर्जत: केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यात बंदी विरोधात राज्यभरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांकडून रस्त्यावर उतरत विरोधप्रदर्शन करण्यात येत आहे. यामध्ये...
महाराष्ट्र- खरीप हंगाम सुरू झाला आहे. पेरणीची लगबगही सुरू आहे. परंतु, हव्या त्या खतांसाठी शेतकऱ्यांना वणवण फिरावे लागत आहे. राज्यात संयुक्त व काही सरळ खतांचा पुरवठा...
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. तो ३४...
मुंबई : 15 मे 2020 पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. 15 मे 2020 ते 7 जून 2020 या काळात 10 लाख 78 हजार 121 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री करण्यात आली...
पुणे : महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेतून 30 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात 2 लाखांच्या आतील कर्ज असलेले शेतकरी पात्र आहेत. 19 लाख शेतकऱ्यांचे...
लॉकडाऊनमुळे बंद झालेली कापूस खरेदी लॉकडाऊनचे नियम पाळून पुन्हा सुरू करण्यात आली होती. परंतु खरेदीचा वेग कमी होता. तो खरेदी वेग वाढविण्याचा विषय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
खरीप हंगामासाठी महाबीजने नियोजन केल्याप्रमाणे नागपूर जिल्ह्यासाठी २० हजार ५०० क्विंटल बियाणांचा पुरवठा करावा, अशी मागणी पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केली. खरीप...
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी पोल्ट्री व्यवसायाला याचा फटका बसल्यानंतर आता टॉमेटोलाही असाच झटका बसला आहे. अर्धवट बातमी आणि सोशल मिडिया वरील अफवामुळे...
अमरावती : खरीप हंगामात शेतकरी बांधवांना नियमित पतपुरवठा होणे आवश्यक आहे. सध्याच्या संकटकाळात शेती व्यवसायाला उभारी मिळण्यासाठी काही कठोर पावले उचलावीच लागतील. त्यामुळे...
मुंबई : खरीप हंगामाच्या दृष्टीने सर्व कृषी सेवा केंद्रे तसेच कृषी साहित्याची विक्री आणि दुरुस्ती करणारी दुकाने पूर्ण वेळ उघडी राहतील तसेच या दुकानांवर गर्दी होणार नाही...
मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी सध्या देशात लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊनचा फटका सगळ्या घटकांना बसला आहे. ग्राहक नसल्याने आणि व्यापारी जवळ करत नसल्याने मालाला योग्य भाव मिळत...
भारतीय स्टेट बँकेने जिल्ह्यातील स्टेट बँकेचे सर्व कर्जदार शेतकरी सभासद व महिला बचत गटांसाठी दहा टक्के अतिरिक्त कर्ज योजना सुरू केलेली आहे. तरी या योजनेचा लाभ जिल्ह्यातील...
मान्सूनच्या संदर्भातील वृत्त आले आहे. यंदा मान्सून अंदमान-निकोबार बेटांवर शनिवारपर्यंत दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तर बंगालच्या उपसागरात...
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाचं बसला आहे. सध्या बाजारात कांद्याला प्रतिकिलो 5 रुपये दर मिळत आहे. त्यामुळे...
You must be logged in to post a comment.