‘शिवजयंती’ निर्बंधांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील – उपमुख्यमंत्री अजित पवार.

शिवजयंती

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दिनांक १९ फेब्रुवारी रोजी आहे. शिवजयंती जवळ येत असून तरुण वर्गात मोठ्या प्रमाणात उत्साह आहे गेल्या दोन वर्षपासून कोरोना विषाणूमुळे शिवजयंती उत्साहात झाली नसून कोरोनाचा प्रसार(Coronary proliferation) कमी झाल्याने शिवभक्तांमध्ये एक आशेचा किरण आहे. तसेच उपमुख्यमंत्री(Deputy Chief Minister) अजित पवार माध्यमांशी(With the media) बोलताना म्हणाले कि ‘येणारा शिवजयंती … Read more

व्यस्त जीवनात ‘निरोगी’ राहण्यासाठी हे नक्की करा ; जाणून घ्या टिप्स !

निरोगी

निरोगी आरोग्य(Healthy health) ठेवण्यासाठी माणूस खूप काही करतो तसेच खूप पैसे हि घालवतात, जिम लावणे इ. परंतु आपण काही उपाय बघुयात जे तुम्हाला दिवसभर खुश(Happy) आणि उत्साही(Enthusiastic) ठेवेल आणि आरोग्य(helth) हि निरोग्य राहील. आपण एक एक मुद्दे बघुयात जे फायदेशीर ठरतील. सकाळची सुरुवात हि एक ग्लास पाणी पिऊन करा. रात्रभर उपाशी राहिल्यानंतर, सकाळी उठून पाणी … Read more

जास्त भात खाणे ; आरोग्यास घातक !

आरोग्य

अनेकांना भातI(Rice) खाणे आवडते, बऱ्याचदा अगदी लवकर बनणार पदार्थ म्हणजे खिचडी, म्हणून बहुतांश घरात खिचडी हमखास बनवली जात असेल. मात्र भात(Rice) जास्त प्रमाणात खात असाल तर ते आरोग्यासाठी घातक ठरू शकते.भात(Rice) खाल्यास लगेच झोपू नये,त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. काही कारणे बघुयात – १ ) जास्त भात(Rice) खाल्याने मधुमेह साठी धोकादाय आहे – भात(Rice) जास्त खाल्याने … Read more

‘साथीचे आजार’ निर्माण करताहेत कोरोनाची भीती ; सर्दी, खोकल्याने अवघा महाराष्ट्र हैराण !

कोरोना

मुंबई – महाराष्ट्रात सध्या थंडी(Cold) बऱ्यापैकी जाणवते त्यात ढगाळ वातावरण आणि हवेत असणारा गारवा यामुळे शहरात व ग्रामीण भागांमध्ये साथीचे आजर वाढल्याचे दिसते. सर्दी खोकला व ताप (Cold, cough and fever) येणे ह्यांची रुग्ण संख्या मोठी असून आवश्यक ती काळजी(Care) घेणे गरजेचे आहे असे आवाहन तज्ञ डॉक्टर करत आहे. हो साथीचे आजार निर्माण करत आहेत … Read more

कच्या तेलाच्या किमतीत ‘विक्रमी वाढ’, पेट्रोलचा होणार भडका ! ; निवडणुकांनंतर होणार दरवाढ ?

पेट्रोल

कच्या तेलाच्या किमतीत विक्रमी वाढ झाल्याने पेट्रोल आणखीन वाढण्याची शक्यता(Possibility) आहे. नवी दिल्ली – सौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या किमती(Oil prices) वाढवल्या असल्याने भारतसह आशिया मधील इतर देशांना(Countries) ह्याचा फटका बसणार आहे.अमेरिका आणि युरोप ९५ डॉलर्स प्रतिबॅरलने तेल देण्यात येते त्यामुळे ह्याचा थेट परिणाम हा थेट सर्वसामान्यांच्या खिश्याला बसेल. सौदी अरेबियाची सरकार तेल कंपनी(Oil company) ‘सौदी … Read more

मोठी बातमी : डिझेल गाडीचे इंजिन बदलून करू शकता CNG किंवा LPG !

डिझेल

पुणे – वाढत्या डिझेल च्या किमती त्यामुळे अनेकांचे कंबर मोडले आहे. CNG किमंत बऱ्यापैकी असल्याने अनेकांना CNG गाडी असावी असे वाटते त्यांच्यासाठी मोठी बातमी समोर आली असून डिझेल इंजिन असलेल्या वाहनांचे रुपांतर आता सीएनजी किंवा एलपीजी इंजिनमध्ये करता येणार आहे अशी अधिसूचना २७ जानेवारी २०२२ रोजी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जरी केली आहे. एलपीजी … Read more

Budget 2022: सर्वसामान्यांसाठी अर्थसंकल्पानंतर कररचना कशी असेल ? आणि काय झाले स्वस्त, महाग ? जाणून घ्या !

अर्थसंकल्प

दिल्ली – भारतातील प्रत्येक व्यक्ती आज मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाकडे (budget) लक्ष लावून बसले होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज चौथे अर्थसंकल्प (budget) सादर केले. त्यात आज बऱ्याच घोषणा करण्यात आल्या.. खूप तञ् मंडळी अर्थसंकल्प (budget) सादर झाल्यांनतर चर्चा करतात अभ्यास करतात परंतु सर्व सामान्य लोकांमध्ये एकच प्रश्न असतो स्वस्त(Cheap) आणि महाग(Expensive) काय झाले ? … Read more

…हे आहे भारतात सर्वात मोठे ‘ऊस उत्पादक’ राज्य ; महाराष्ट्र ह्या स्थानी !

ऊस

भारत आपला कृषिप्रधान देश असून बहुतांशी लोक शेती करताना आढळतात. ऊस हे पीक नगदी पीक म्हणून ओळखले जाते. भारताची ६५% लोकसंख्या शेतीमस्थानी ध्ये गुंतलेली आहे शती करते. भारतात जवळपास सर्व प्रकारचे पीक घेतले जातात.परंतु ऊस हे भारतातील सर्वात लोकप्रिय पिकांपैकी एक आहे. ऊस म्हणजे मुख्यतः साखर उत्पादनासाठी वापरले जाणारे. जगात ब्राझील हा सर्वात मोठा ऊस … Read more

राजकीय गोष्टीतून बाहेर येत, जाणून घ्या ‘वाईन’ आणि ‘दारू’ मध्ये काय आहे फरक !

वाईन

सध्या महाराष्ट्रात एकच चर्चा(Discussion) सुरु आहे मंत्रिमंडळ बैठकीत(Cabinet meeting) घेतला गेलेला निर्णय योग्य कि आयोग्य ? बैठकीत वाईन हे पेय किरणा दुकान आणि सुपर मार्केट मध्ये विकण्यात परवानगी देण्यात आली त्यानंतर महाराष्ट्रात सुरु झाले वाईन प्रकरण तर आपण जाणून घेऊयात काय आहे दारू(Alcohol) आणि वाईन मधला फरक.. अल्कोहोलयुक्त पेय घेणे हे आरोग्यास घटक असते. परंतु … Read more

कृषी योजना : ‘एसबीआय’ केसीसी मधून मिळणार शेतकऱ्यांना मोठी रक्कम !

योजना

शेतकऱ्यांना (farmer)शेती करण्यासाठी पैसा मोठ्या प्रमाणात लागतो. त्यात शेतीमालाला मिळणारा भाव अवकाळी परिस्थिती हवामानातील बदल इत्यादी गोष्टीतून शेतकऱ्यांचे(farmer) उत्पन्न ठरते. पुन्हा नव्याने सुरवात करावयाची झाल्यास. शेतकऱ्यांन(farmer) शेती साठी भांडवल उभा कराव लागते. म्हणून शेतकरी(farmer) खासगी सावकारी कर्ज घेण्यास भाग पडते पण तेथे त्यांची आर्थिक पिळवणूक होते म्हणून त्यासाठी केंद्र व राज्य सरकार नवनवीन योजना आणत … Read more