दुधात ‘या’ गोष्टी मिसळून प्या, डायबिटीस रुग्णांसाठी आहे खूप फायदेशीर

दूध

भारतात डायबिटीस च्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रक्तात ग्लुकोज शुगरची मात्रा वाढल्यामुळे डायबिटीस होते. त्यामुळेच आयुर्वेदात डायबेटीसला ‘मधुमेह’ म्हटले जाते. चरक, सुश्रुत यांसारख्या महान वैद्यांनी आपल्या संहितांमध्ये डायबिटीस वरील उपचार पद्धती नमूद केल्या आहेत. आपल्या शरीरात सतत पचनाच्या व इतर मेटाबॉलिक क्रिया घडत असतात. या क्रियांमध्ये इंसुलिन हा एक महत्वाचा पाचक रस आहे. मात्र … Read more

जायफळचे हे औषधीय गुण तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या जायफळचे अनेक फायदे…

जायफळ

सर्दी खोकल्यावर रामबाण उपाय असलेले जायफळ आपल्या सर्वांना परिचित आहे. पदार्थांमध्ये वापरला जाणारा एक मसाला म्हणून जायफळाची ओळख आहे. जायफळ नेहमी आपल्या चवीने आणि सुगंधाने अन्नाला परिपूर्ण करते. म्हणूनच जायफळ अनेक पदार्थांमध्ये वापरला जातो. पण पदार्थांसोबत जायफळ हा बऱ्याच आजारांवर देखील रामबाण इलाज आहे. जायफळामध्ये अँटिबॅक्टरियल आणि अँटिबायोटिक गुण आढळतात. त्यामुळे जायफळाचे सेवन तुम्हाला अनेक … Read more

आता कढीपत्त्याने नैसर्गिकरित्या केस करा काळे, जाणून घ्या कसे ते……

कढीपता

दररोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या तब्येतीसोबतच आपल्या केसांकडे दुर्लक्ष करत असतो. धूळ, प्रदूषण यामुळे आपल्या केसांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. वाढत्या प्रदूषणामुळे आपले केस दिवसेंदिवस खराब होऊ लागले आहेत. केसांची निगा राखण्यासाठी आपण अनेक केमिकल युक्त प्रोडक्टचा वापर करत असतो. पण केमिकल प्रोडक्ट शिवाय अनेक असे घरगुती उपाय आहे ज्यामुळे आपण आपल्या केसांची निगा … Read more

जाणून घ्या : ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांचे शेतीविषयक धोरण !

छत्रपती शिवाजी महाराज

पुणे – छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या राज्यकारभाराचे मुख्य प्रधान सूत्र होते कि ‘शेतकरी सुखी, रयत सुखी तर राजा सुखी'(Farmers are happy, Rayat is happy but Raja is happy ‘) छत्रपती शिवाजी महाराज हे लोकांचे कल्याण करत त्यामुळे त्यांना लोककल्याणकारी राजे म्हणत. छत्रपती शिवाजी महाराज यांची जंयती लवकरच येत आहे तर आपण जाणून घेऊयात छत्रपती शिवाजी महाराज … Read more

बडीशेप खाण्याचे कधीही न ऐकलेले ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल !

बडीशेप खाण्याचे कधीही न ऐकलेले ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल !

भारतीय अन्नपदार्थांमध्ये बडीशेपला(Fennel) महत्त्व आहे. मुखशुद्धी म्हणून बडीशेप खाल्ली जाते. पण केवळ तेवढाच त्याचा उपयोग नाही. बडीशेपमध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, खनिज, व्हिटॅमिन सोबतच पोषक(Nutritious) तत्व असतात. ज्यामुळे आरोग्याला फायदा(Helth benefits)  होतो. बडीशेप अपचन दूर करते, पोटदुखी आणि श्वासासंबंधी आजारात औषध म्हणून वापरली जाते. जेवणानंतर किंवा हॉटेलमध्ये खाल्ल्यानंतर आपण बडीशेप आवर्जुन खातो. अनेक पदार्थांमध्ये बडीशेपचा वापर … Read more

तुम्हाला सुंदर, डागरहित चेहरा हवा असेल तर चेहऱ्यास ‘हा पदार्थ’ लावा !

तुम्हाला सुंदर, डागरहित चेहरा हवा असेल तर चेहऱ्यास 'हा पदार्थ' लावा !

सुंदर(Beautiful) दिसण्याची इच्छा प्रत्येकाची असते. डागरहित (Spotless) त्वचेसाठी आपल्याला पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करण्याची गरज नाही. घरी मिठाचे फेस स्क्रब सोप्या रित्या तयार केलं जाऊ शकतं. यासाठी केवळ काही घरगुती वस्तूंची गरज आहे. पण त्यासाठी महागडे प्रॉडक्ट्स वापरणे किंवा पार्लरमध्ये जाऊन उगाच खर्च करणे होईल. या शिवाय घरच्या घरी थोडी काळजी घेतली की सुंदर त्वचा … Read more

मुलीच्या भविष्याची चिंता सोडा, तिच्या उज्वल भविष्यासाठी ; ‘हि’ योजना आहे खूप फायदेशीर !

योजना

मुलांच्या शिक्षणाचा खर्च वाढती महागाई त्यासाठी अनेक पालक सतत चिंतेत असतात परंतु आपण अश्या काही सरकारी योजना बघणार आहोत ज्या मुलीचे उज्ज्वल भविष्य तसेच आर्थिक नियोजन या बाबतीत तुम्हाला मदत करेल. २१ वर्षात मुलगी अर्थपूर्ण होईल तेव्हा…(When a girl becomes meaningful in 21 years …) मुलीच्या भविष्यासाठी जर पैसे जोडायचे असतील जेणेकरून मुलीच्या शिक्षणाचा आणि … Read more

‘पुणे – मुंबई’ या दोन शहरांना वाढला कोरोनाचा धोका ; मास्क वापरा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्र सरकार देणार ५० हजार रुपये ; वाचा सविस्तर!

कोरोना संसर्ग(Covid infection) रोगाने दोन वर्ष संपूर्ण जग थांबवले होते, आता कुठे सर्व व्यवस्तीत सुरु असून पुन्हा एकदा धोक्याची बातमी समोर आली आहे. कोरोनाचे रुग्ण(Covid) हे संथगतीने वाढत असून मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत(Cabinet meeting) आवाहन केले कि सर्व नागरिकांनी मास्क वापरावेत. महाराष्ट्र राज्याचा आठवड्याचा संसर्ग(infection) दर हा १.५१ टक्के आहे मुबई व पुणे … Read more

मोठी बातमी – राज्य मंत्रिमंडळाने ‘हे’ घेतले महत्वाचे निर्णय !

राज्य मंत्रिमंडळ

मुंबई – राज्य मंत्रिमंडळाची(Cabinet)आज दिनांक २६ रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. कोरोना(Covid) महामारीनंतर तसेच अनेक प्रश्न रखडले होते /प्रलंबित होते त्यातील महत्वाच्या प्रश्नांवर आज निर्णय घेण्यातआले. राज्य मंत्रिमंडळणारे(State Cabinet) हे घेतले महत्वाचे निर्णय – १ ) टँकरद्वारे पाणीपुरवठा – महाराष्ट्रातील धरणात ३६.६८ टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे(Water is available), … Read more

‘कृषी उत्पादन’ निर्यातीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर !

पोकरा

  ‘कृषी उत्पादन'(Agricultural production) निर्यातीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर . कृषिमंत्री दादाजी भिसे(Agriculture Minister Dadaji Bhise) म्हणाले कि ‘ भाजी व फुलोत्पादन निर्यातीत आपले राज्य प्रथम क्रमांकावर आहे त्याचा मला अभिमान आहे. शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे, शेतकरी बांधव हे अन्नदाता आहे, कर्नाटकमध्ये ज्याप्रमाणे ई-पीक पाहणी अँप द्वारे केली जाते आपल्या राज्यात हि ई – … Read more