सरकारी नोकरी हवी म्हणून प्रयत्न करणारे बरेच असतात. त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी (Good News) आली आहे. भारतातील विविध राज्यात सध्या सरकारी नोकर भरती(Recruitment) सुरु आहे. आता फक्त दहावी (Tenth) आणि बारावी पास असताल, तरीही तुम्ही अर्ज करू शकता. यासंदर्भात अधिसूचना जारी झाल्या आहेत. जे पात्र उमेदवार आहेत त्यांना लगेच अर्ज करावा लागणार आहे.
नवोदय विद्यालय समिती भरती – (Navodaya Vidyalaya Samiti Recruitment)
ह्यामध्ये गट अ, ब आणि क पदांसाठी(positions) हि भरती होणार आहे.
शैक्षणिक पात्रता: दहावी पास ते पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.
अर्ज कसा करावा – तुम्हाला या पदासाठी navodaya.gov.in वेबसाईटवर भेट देऊन अर्ज सादर करु शकतात. अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत १० फेब्रुवारी २०२२ इतकी आहे.
कर्मचारी राज्य विमा निगम भरती (Employees State Insurance Corporation Recruitment) –
कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) मध्ये अपर डिव्हिजन क्लर्क तसेच मल्टी टास्किंग स्टाफ आणि स्टेनोग्राफर इत्यादी पदांसाठी भरती सुरु आहे.
शैक्षणिक पात्रता: दहावी – बारावी पास
अर्ज कसा करावा – तुम्हाला या पदासाठी esic.nic.in वेबसाईटवर भेट देऊन अर्ज सादर करु शकतात. अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत १५ फेब्रुवारी २०२२ इतकी आहे.
महत्वाच्या बातम्या –
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता शेतकऱ्यांना आयुष्यभर मिळणार दरमहा 3000 रुपये पेन्शन
- काय सांगता! दररोज 50 रुपये जमा केल्यावर मिळणार 35 लाख रुपये, जाणून घ्या काय आहे ‘ही’ योजना
- राज्य शासनाचा मोठा निर्णय – आता सातबारा उतारा बंद करुन केवळ प्रॉपर्टी कार्ड सुरु ठेवणार
- ऊसाच्या रसाचे कधीही न ऐकलेले ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!
- कौतुकास्पद! शेतकऱ्याचा मुलगा थेट झळकला फोर्ब्स मासिकात
- प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पशुधन विमा योजना पोहाेचवा – सुनील केदार
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने सुरु; आतापर्यंत १६१.५१ लाख टन साखर उत्पादन