मुंबई – आज १०,२२५ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १५,२४,३०४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९०.३१ % एवढे झाले आहे.
- आज राज्यात ४,००९ नवीन रुग्णांचे निदान.
- राज्यात आज १०४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.६१ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९०,६५,१६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,८७,७८४ (१८.६२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २५,३३,७८० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १२,१९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- जाणून घ्या पिस्ता खाण्याचे आरोग्यदायी फायदे
- काळा चहा आरोग्यासाठी खूपच फायदेशीर, जाणून घ्या फायदे
- ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा ‘हा’ मोठा निर्णय
- हळदीचं दूध पिण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या