गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पाऊसात आंबा (Mango) मोहरावर मोठ्या प्रमाणात(In large quantities) परिणाम झाला आहे. त्यामुळे ह्यावर्षीच्या(This year) हंगामात फळधारणेला उशीर(Late) लागण्याचा अंदाज आहे. अचानक आलेला अवकाळी पाऊस तसेच तापमानातील होणारे बदल ह्यामुळे फुलोऱ्याच्या प्रक्रियेत परिणाम होण्याचा अंदाज आहे.
त्यामुळे ह्यावर्षीतील हंगामात उशीर लागण्याची शक्यता गोव्याचे कृषी संचालक नेव्हिल अल्फान्सो यांनी व्यक्त(Expressed) केली आहे.
सतत पाऊस झाला असता, तर पिकांवर मोठा परिणाम झाला असता, परंतु कमी प्रमाणात होणार पाऊस(Rain). ह्यामुळे पिकांचे नुकसान होत नाहीये.असे हि नेव्हिल अल्फान्सो म्हणाले.
तसेच, दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानात बदल जाणवत आहे दिवसा गरम होणे व रात्री थंड वातावरण असल्यामुळे आणि आंबा पिकाच्या मोहर सुकत असल्याचे चित्र आहे. तेच काजू वर हि सारखाच परिणाम होत आहे.
महत्वाच्या बातम्या –
- थंडीची हुडहुडी; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये २ ते ३ दिवस थंडी वाढणार
- Budget २०२२: शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा होण्याची शक्यता
- मोठी बातमी – राज्यात आता सुपर मार्केटमध्ये मिळणार वाईन
- थंडीच्या दिवसात पपई खाणं शरीराला घातक
- चांगली बातमी – देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट; गेल्या २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांची वाढ
- अळशी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर, जाणून घ्या फायदे
- साधारण खोकला म्हणून दुर्लक्ष करत असाल तर ठरू शकते जीवघेणे : वाचा सविस्तर.