मोठी बातमी – राज्य मंत्रिमंडळाने ‘हे’ घेतले महत्वाचे निर्णय !

राज्य मंत्रिमंडळ

मुंबई – राज्य मंत्रिमंडळाची(Cabinet)आज दिनांक २६ रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. कोरोना(Covid) महामारीनंतर तसेच अनेक प्रश्न रखडले होते /प्रलंबित होते त्यातील महत्वाच्या प्रश्नांवर आज निर्णय घेण्यातआले. राज्य मंत्रिमंडळणारे(State Cabinet) हे घेतले महत्वाचे निर्णय – १ ) टँकरद्वारे पाणीपुरवठा – महाराष्ट्रातील धरणात ३६.६८ टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे(Water is available), … Read more

तूर डाळीचे दर शंभरी गाठणार

तूर डाळी

पुणे –  यावर्षी राज्यात अनेक भागात अवकाळी पावसासह गारपिटी पडल्या. तर राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस पडला. तर अनेक भागात ढगाळ वातावरण होते. तर यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहे. या पावसामुळे राज्यातील अनेक भागातील शेतातील तुरीच्या (Tur) पिकाला मोठा फटका बसला आहे या पावसामुळे तुरीच्या पिकाचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे … Read more

लाखात चंदन! रक्तचंदनला एवढी मागणी का?

रक्तचंदन

भारत – रक्तचंदन (bloodsandalwood) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. ही चंदनाचीच एक जात आहे. त्यास शास्त्रीय भाषेत “टेरोकाप्स सॅन्टलिनस’ असे म्हणतात. अनेक लोकं याला उगाळुन याचा टिळा लावतात. रक्तचंदनाच्या लाकडापासून बाहुली बनवली जाते. हाडे किंवा सांधे दुखू लागल्यावर अथवा प्रचंड प्रमाणात मुक्कामार बसल्यावर ती उगाळून लावल्यास ओढ बसून वेदनेची तीव्रता कमी होते. … Read more

शेतकऱ्यांना मोठा दिलासा : बाजार समितीमध्ये लाल कांद्याला पहिल्याच दिवशी मिळाला तब्बल ‘इतका’ दर

कांद्या

कांदा हे व्‍यापारिदृष्‍टया सर्वात महत्‍वाचे भाजीपाला पिक आहे.  आपल्याला कांदा हा रोजच्या आहारात लागतो. भारतीयांच्‍या आहारात कांद्याचा वापर सर्रास केला जातो. कांदा पिकविणा-या राज्‍यात क्षेत्र व उत्‍पादनाच्‍या बाबतीत महाराष्‍ट्र अग्रस्‍थानी आहे. महाराष्‍ट्रामध्‍ये अंदाजे 1.00 लाख हेक्‍टरवर  कांद्याची लागवड केली जाते. तसेच महाराष्‍ट्रामध्‍ये नाशिक, पुणे, सोलापूर, जळगांव, धुळे, अहमदनगर, सातारा हे जिल्हे कांदा पिकविण्‍याबाबत प्रसिध्‍द आहेत.  … Read more

शासन खंबीरपणे नुकसानग्रस्त नागरिकांच्या पाठीशी – यशोमती ठाकूर

यशोमती ठाकूर

अमरावती – नुकसानग्रस्तांचे पूर्ण नुकसान भरून काढणे शक्य नसले तरी शासन निर्णयातील तरतुदीनुसार प्रत्यक्षात जेवढे नुकसान झाले आहे तेवढी भरपाई देण्याचा प्रयत्न नवीन शासन निर्णयानुसार केला आहे. नुकसानग्रस्त नागरिकांच्या पाठीशी शासन व प्रशासन खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे त्यांनी खचून न जाऊ नये, असा दिलासा पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर यांनी शेतकरी बांधवांना दिला. जिल्ह्यात जुलै महिन्यात … Read more

चक्रीवादळांचा मुकाबला करण्यासाठी कायमस्वरूपी नियोजन करा – नितीन राऊत

नितीन राऊत

मुंबई – जागतिक वातावरणात होणारे बदल लक्षात घेता दरवर्षी मान्सूनच्या पूर्वी चक्रीवादळ येण्याची शक्यता गृहीत धरून या वादळाने कमीतकमी नुकसान व्हावे आणि वादळ येऊन गेल्यानंतर वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यासाठी कायमस्वरूपी नियोजन आणि कार्यप्रणाली तयार करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिले आहेत. ‘तोक्ते’ चक्रीवादळ येऊन गेल्यावर वीज यंत्रणांच्या झालेल्या नुकसानीचा आणि मान्सूनपूर्व तयारीचा आढावा … Read more

म्युकरमायकोसीस आजारावरील इंजेक्शनच्या १ लाख व्हायल्स राज्य शासन खरेदी करणार – राजेश टोपे

राजेश टोपे

मुंबई – राज्यात ४५ वर्षांवरील नागरिकांना राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत लसीकरण केले जात असून सुमारे ५ लाख नागरिक लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतिक्षेत आहेत. केंद्र शासनाकडून त्यासाठी पुरविण्यात आलेले डोस पुरेसे नसल्याने १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी राज्य शासनाने खरेदी केलेल्या डोसेसमधून दुसरा डोस देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. दरम्यान, म्युकरमायकोसीस … Read more

‘या’ जिल्ह्यात यंदा खरिपासाठी तब्ब्ल ६० हजार ३९२ क्विंटल बियाणांची मागणी

सोयाबीन

नगर – ‘‘जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरिपासाठी तब्ब्ल ६० हजार ३९२ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. नगर जिल्ह्यात यंदा ६ लाख कापूस, बाजरी, सोयाबीनच्या क्षेत्रात मोठी वाढ होण्याचा अंदाज गृहीत धरुन बियाणे मागणी केली असल्याचे कृषीखात्याकडून सांगण्यात आले आहे. नगर जिल्ह्यात खरिपाचे ४ लाख ४७ हजार ९०४ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. गेल्या वर्षी  ६ लाख ६३ … Read more

कोरोना महामारीमुळे सर्व बाजारपेठा बंद आसल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत

उस्मानाबाद – कोरोना महामारीमुळे सर्व बाजारपेठा बंद आसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. याचा जबर फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. विक्रीच नसल्याने अनेक शेतकऱ्यांचा कांदा घरात, गोठ्यात आणि शेतातच सडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहेत तसेच मागिल वर्षीही कोरोनाचे संकट आसल्याने कांद्याचा साठा तसाच पडून राहीला आणि बाजारपेठ पुर्णता: बंद … Read more

लॉकडाऊन, संचारबंदीमुळे हापूस आंब्यांची आवक घटली

लॉकडाऊन, संचारबंदीमुळे हापूस आंब्यांची आवक घटली लॉकडाऊन

परभणी – उन्हाळा येणार आहे, असे म्हटले की आठवण होते ती हापुस आंब्यांची. पण सलग दुसऱ्या वर्षी कोरोना, लॉकडाऊन तसेच संचारबंदीमुळे परभणी शहरामध्ये विक्रीसाठी येणारा आंब्याच्या आवकमध्ये घट झाली आहे. या कारणामुळे मात्र उशीराने हापूस आंब्याची आवक येण्याची सुरुवात झाली आहे. परभणी शहरासह जिल्ह्याभरामध्ये देवगड तसेच रत्नागिरी (कोकण) येथिल हापूस आंब्यांची विक्रीसाठी खुप मोठ्या प्रमाणात … Read more