राज्यात वाटाण्याचे दर ९०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल

बाजारात वाटाण्याला मागील काही दिवसांपासून जेमतेम दर मिळत आहेत. उत्कृष्ट दर्जाचा माल ९०० ते १५०० रुपये दरम्यान प्रतिक्विंटल विकला जात आहे. तर दुय्यम दर्जाच्या मालाला ७०० ते १००० दरम्यानचा भाव मिळत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार; नाशकात नगरसेविकेची पोस्टरबाजी अकोला बाजारपेठेत मध्य प्रदेशासह राज्यातून दररोज ७० ते ८० क्विंटलपेक्षा अधिक मालाची आवक आहे. … Read more

बाजार समितीमध्ये धानाची आवक मंदावली

कृषी उत्पन्न बाजार समित्यांपेक्षा सोसायटीमध्ये धानाला अधिक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल विविध कार्यकारी सोसायट्यांकडे वाढला आहे. परिणामी बाजार समितीमध्ये धानाची आवक मंदावल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. विंचूर एमआयडीसीत प्रतिवर्षी १० हजार मेट्रिक टन शेतमालावर प्रक्रिया करून शेतमाल निर्यात केला जाणार एकूण क्षेत्रफळापोकी ३० हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे उत्पादन … Read more

कांद्याच्या खरेदी विक्रीसाठी सुट्टीच्या दिवशी बाजार समित्यांचे व्यवहार सुरु

राज्यात परतीच्या पावसामुळे शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम झाला असून सध्या कांदा, बटाटा आणि टोमॅटो या शेतीमालाचे दर वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना वाढीव दराने खरेदी करावी लागत आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य ग्राहक यांच्या खरेदी-विक्रीची गैरसोय होऊ नये यासाठी बाजार समित्यांचे व्यवहार सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहेत. बाजारपेठेत शेतमालाची घटलेली आवक पाहता कांद्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ … Read more

घोडेगाव बाजार समितीमध्ये कांद्यास कमाल १६ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल दर

घोडेगाव बाजार समितीमध्ये सोमवार, बुधवार, गुरुवारीया दिवसामध्ये कांद्याचे लिलाव होत असतात. गेल्या महिनाभरापासून बाजारात कांद्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे राज्यभरात कांद्याचे भाव तेजीत आहेत. बहुतांशी बाजार समितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. जिल्ह्यातील घोडेगाव तालुका नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.४) कांद्याला तब्बल १६ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. … Read more

कांदा झाला सव्वाशे पार; बाजारात नव्या कांद्याची आवक होऊनही दरात उतार नाही

शेतकऱ्यांसाठी अनपेक्षित धनाची पेटी ठरलेला कांदा आता सामान्य ग्राहकांच्या डोळ्यांतून अश्रू आणत आहे. आधी हॉटेलांतून, नंतर भज्यांमधून आणि आता भाजीमधूनही कांदा हद्दपार होतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांद्याला काल वणी इथल्या उपबाजारात १२ हजार रूपयेप्रती क्विंटल इतका विक्रमी भाव मिळाला. कळवण इथं कांद्याला ११ हजार रुपये भाव मिळाला. लासलगाव … Read more

जयभवानी सहकारी साखर कारखाना उसाला देणार 2400 रुपये भाव

जयभवानी सहकारी साखर कारखाना कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिला. दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी या हंगामात उसाला 2400 रुपये भाव देणार असल्याची माहिती जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक तथा माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांनी दिली. कारखान्याच्या 37 व्या गळीत हंगामाची सुरवात झाली.  पंडित, दत्ता महाराज गिरी, माजी अध्यक्ष जयसिंग पंडित, उपाध्यक्ष … Read more

इजिप्तचा कांदा मुंबई एपीएमसीत पुष्पा ट्रेडिंग कंपनीकडे दाखल

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पिकांच अतोनात नुकसान झाल आहे. अशात जे काही थोडे फार पिकं वाचलेत त्यांना आता चांगले बाजारभाव मिळण्याचे चित्र दिसत असतानाच सरकारने शेतकऱ्यांच्या या थोड्याफार आनंदावर विरजण फेरलं आहे. परतीच्या पावसामुळे नाशिक, पुणे आणि नगर जिल्ह्यातील कांद्याचे भाव प्रती किलो 60 ते 65 रूपये किलो झाल्याने गुरूवारी 14 नोव्हेंबर रोजी … Read more

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कमी दराचा फटका सोसावा लागणार

अवेळी पावसामुळे नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील वेचणीस आलेला कापूस हा भिजला. कापूस भिजल्यामुळे ओलाव्याचे प्रमाण हे जास्त राहिले आहे. तसेच यावर्षी नांदेड जिल्ह्यात २ लाख ३१ हजार ८१० हेक्टर, परभणी जिल्ह्यात २ लाख २ हजार ३१६ हेक्टर, हिंगोलीत ४७ हजार ८२४ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. कापूस भिजल्याने परिणामी किरकोळ व्यापारी आधारभूत किंमत दरापेक्षा दोन ते … Read more

मक्याला किमान आधारभूत किंमत मिळण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीसाठी दहा हमीभाव केंद्रे

औरंगाबाद जिल्ह्यात जवळपास १ लाख ९० हजार हेक्टरवर मक्याचे पीक होते. सुरवातीला मक्याच्या पिकावर लष्करी अळीचे आक्रमण झाले होते. लष्करी अळीच्या आक्रमणातून वाचलेल्या मक्याला ऑक्टोबरमधील पावसाने जोरदार धुतले. पावसामुळे मका उत्पादकांचे खूप मोठे नुकसान झाले. अशा मक्याला बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्यामुले शेतकऱ्यांच्या नुकसानीत अजूनच भरच पडली आहे.त्यांना कमीतकमी आधारभूत दर तरी मिळावा, यासाठी जिल्ह्यामध्ये … Read more

पावसामुळे फळभाज्या आणि पालेभाज्या खराब झाल्याने भाज्यांचे दर गगणाला भिडले

मागील काही दिवसांपासून सातत्याने कोसळणार्‍या पावसामुळे सर्वाधिक नुकसान भाज्यांचे झाले आहे. जाग्यावरच फळभाज्या आणि पालेभाज्या खराब झाल्याने बाजारातील आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी मागणी अधिक आणि आवक कमी अशी परिस्थिती निर्माण झाल्याने भाज्यांचे दर गगणाला भिडले आहेत. वाटाणा, शेंवग्याचा किलोचा दर 150 रूपये, तर तोंडली, गवारच्या दराने 120 रूपयाचा आकडा गाठला आहे. त्यामुळेच भाज्याच्या … Read more