मोड आलेल्या धान्याचे महत्व, माहित करून घ्या

मोड आलेल्या धान्याचे महत्व: मानवाचे शरीर हे आम्लरीयुक्त असून त्राचे कार्र आम्लयुक्त आहे. आपण आहारात जास्तीत जास्त आम्लयुक्त आहार घेत असतो परंतु मोड आलेली कडधान्य ही आम्लारीयुक्त असतात त्यामुळे शरीरातील चयापचयाची प्रक्रीया व्यवस्थित चालण्यासाठी शरीरातील जास्त तयार होणाऱ्या आम्लावर नियंत्रण ठेवायचे काम ते करत असतात. मोड आलेल्या धान्य हे इन्झाइम्स अ‍ॅन्टी-ऑक्सीडन्टस, क्षार, जिवनसत्व, प्रथिने इ. … Read more

सकाळी उठल्यानंतर मीठ पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत जबरदस्त फायदे

आजच्या धवपळीच्या जगात अनेक आजारांचे साम्राज्य सर्वत्र पसरले आहे. त्यमुळे प्रत्येक जण तंदरूस्त राहण्यासाठी धडपड करत असतो. अशा अनेक अजारांपासून लांब राहण्यासाठी नियमीत मिठाच्या पाण्याचे सेवन करावे. पण आजाराचे प्रमाण जास्त असेल तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मिठपाण्यामुळे फक्त  मधुमेहच नाही तर अनेक जीवघेण्या आजरापासून आपला बचाव होतो. यामुळे मधुमेह आणि स्थूलपणा कमी होण्यास मदत … Read more

कधी ऐकले आहे का मनुक्याचे पाणी पिण्याचे फायदे, जाणून घ्या

चांगले आरोग्य मिळवण्यासाठी आपण काय करत नाही. त्यासाठी आपण डॉक्टरांकडे जातो आणि कधीकधी घरगुती उपचारांचा अवलंब करतो. तर आज आपण मनुक्याच्या घरगुती उपचारांबद्दल बोलू. आपल्या सर्वांना माहित आहे की मनुका खाण्याने आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो, परंतु आपणास हे माहित आहे का, की मनुक्याचे पाणी पिण्याचे बरेच फायदे देखील आहेत. मनुक्याच्या पाण्यात भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे … Read more

ओव्याचे ‘हे’आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

सर्वसाधारणपणे ओव्याचा वापर स्वयंपाकामध्ये केला जातो. पण ओवा खाण्याचे अनेक फायदे आहे. पोटाशी संबंधित अनेक विकारांमध्ये ओवा गुणकारी आहे. शरीरात उदरातील जंतू मारण्यासाठी हि एक प्रभावशाली औषधी आहे. पोटदुखी, गॅसेस, उलट्या होणे, आम्लपित्त या सारख्या विकारांवर ओवा फायदेशीर ठरतो. सर्दी-पडसेवर देखील ओवा घेतल्याने फायदा होतो. चला तर जाणून घेऊ ओवा खाण्याचे अनेक फायदे… ओव्यामध्ये अनेक … Read more

पौष्टिक चाऱ्यासाठी करा लसूणघास लागवड, जाणून घ्या

लसूणघास चाऱ्यामध्ये चांगल्या प्रमाणात प्रथिने, काष्ठमय तंतू, कर्बोदके आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. पीक वर्षभर सतत चारा देणारे असल्यामुळे योग्य प्रमाणात भरखते, वरखते द्यावीत. दोन ओळींत एक फूट अंतर ठेवून ओळीत बियाणे पेरणी करावी. लसूणघास हे द्विदलवर्गीय चारापिकांपैकी महत्त्वाचे पीक आहे. बहुवार्षिक पिकापासून दरवर्षी १२ ते १५ कापण्या मिळतात. लसूणघास चाऱ्यामध्ये १८ ते २० टक्के प्रथिने, … Read more

‘हे’ आहेत दही भात खाण्याचे फायदे, जाणून घ्या

दररोज दुपारच्या जेवणानंतर काही प्रमाणात दही खायला हवे. याने आपल्याला अँटीऑक्सीडेंट, प्रॉबायोटिक्स आणि गुड फॅट मिळतील. हे केवळ पोटासाठी नव्हे तर याने मानसिक आरोग्यही सुधारतं आणि वजन नियंत्रित राहतं. ताण जाणवतं असल्यास किंवा मळमळ होत असल्यास दही भाताचे सेवन करायला हवे. हे खाल्ल्याने अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. दररोजच्या जवेणात आपण भात नियमित खातो. परंतु, … Read more

सावधान! टोमॅटो आणि काकडी एकत्र खाल्याने होतील ‘या’ समस्या!

अनेकजण टोमॅटो आणि काकडी एकत्र सलाद म्हणून अनेकदा जेवणासोबत खातात. पण कदाचित तुम्हाला माहिती नसेल की, टोमॅटो आणि काकडी खाणे जितके फायद्याचे आहे तितकेच ते एकत्र खाणे धोकादायक आहे. टोमॅटो आणि काकडी एकत्र खाणे पोटाच्या विकारांना आमंत्रण देऊ शकतं. टोमॅटो आणि काकडी एकत्र खाल्ल्याने गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी, मळमळ होणे, थकवा आणि अपचन या समस्या होऊ … Read more

‘हे’ उपाय केले तर मिनिटात डोकेदुखी होईल कमी

डोके दुखी हे एक कॉमन प्रॉब्लम आहे. याचे बरेच कारणं असू शकतात, जसे डोळ्यांची समस्या, अपच, ऊन लागणे, अनियमित मासिक धर्म, सायनास, ताप, रजोनिवृत्ती, निरंतर चिंता, मानसिक तणाव, उशीरा रात्रीपर्यंत जागणे, अनिद्रा, दुखी राहणे, कडक उन्हात फिरणे थकवा, दारू आणि इतर मादक पदार्थांचे सेवन इत्यादी.  चला तर मग जाणून घेऊ उपाय सर्दी, खोकला किंवा सायनसमुळे … Read more

गाजर लागवड पद्धत, माहित करून घ्या

गाजराचा उपयोग आहारात भाजी म्‍हणून किंवा कच्‍ची खाण्‍यासाठी केला जातो. जनावरांचे खाद्य म्‍हणूनही केला जातो. गाजरामध्‍ये अ जिवनसत्‍व भरपूर प्रमाणात असल्‍यामुळे त्‍याचा आहारात नियमित उपयोग केल्‍यास डोळयांचे आरोग्‍य उत्‍तम राहून दृष्‍टीदोष होत नाही. गाजराचा उपयोग सूप, सॅलड, लोणची, हलवा , जॅम इत्‍यादी पदार्थ तयार करण्‍यासाठी करतात. गाजराच्‍या चकत्‍या करुन सुकवून त्‍या साठविल्‍या जातात. हवामान व … Read more

‘हे’ आहेत कोरफडचे फायदे….

कोरफड ही एक औषधी वनस्पती आहे. हिला संस्कृतमध्ये कुमारी आणि इंग्रजीत अॅलो (Aloe) म्हणतात. हिच्यापासून कुमारी आसव हे परंपरागत आयुर्वेदिक औषध बनते. कोरफडीचा रस आरोग्यदायी आहे. कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ‘ए’, ‘सी’, ‘बी1’, ‘बी2’, बी3’, ‘बी6’, फाॅलिक ॲसिड हे घटक असतात. तर मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखी खनिजे असल्याने शरीराला पोषक घटकांचा पुरवठा … Read more