राज्यात घेवड्याचे दर ५०० ते ४२०० रूपये प्रतिक्विंटल

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल म्हणजेच ३० जानेवारी रोजी घेवड्याची सुमारे ८ टेम्पो आवक झाली होती. यावेळी घेवड्याला दहा किलोला १०० ते १२० रुपये दर मिळाला. आवक सरासरीपेक्षा कमी असली, तरी मागणी नसल्याने दर कमी झाले आहे. बाजारात घेवड्याची आवक ही पुणे विभागातील विविध जिल्ह्यांमधून होत असते. अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत घेवड्याची ३० क्विंटलची … Read more

नोंदणीकृत खत विकण्यसाठी कुठलीही मनाई नाही

पुणे : गुरांचे शेण, मूत्र, शेतातील पालापाचोळा, पिकांचे अवशेष, शहरातील कुजण्यायोग्य तत्सम सेंद्रिय पदार्थ जैविकरीत्या कुजवून सेंद्रिय खते तयार होतात. खाते ही पिकांसाठी खूप महत्वाची असतात. यात वनस्पतींना उपयुक्त नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक व जस्त, लोह, बोरॉन ही सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. ही अन्नद्रव्ये वनस्पतींच्या मुळाद्वारे पिकाना हळूहळू उपलब्ध होत असल्यामुळे त्यांना संपूर्ण वाढीच्या … Read more

रात्री झोपण्यापूर्वी सॉक्समध्ये कांद्याचा तुकडा ठेवल्याने होतात विविध फायदे, जाणून घ्या

रात्री झोपण्यापूर्वी सॉक्समध्ये कांद्याचा तुकडा ठेवल्याने अनेक फायदे होतात. अनेकांना माहिती असेल की कांदा वायू शुद्ध करण्याचे काम करतात परंतु फार कमी लोकांना हे माहिती आहे की जेव्हा यांना शरीरावर लावले जाते, तेव्हा हे शरीरातील किटाणू आणि जीवाणूंचा नाश करतात. आपले पाय खूप शक्तिशाली असतात आणि यांचा शरीराच्या अंतर्गत भागांपर्यंत थेट संबंध असतो. पायाच्या तळव्यामध्ये … Read more

जाऊन घ्या दालचीनीचे फायदे….

दालचीनीचा वापर स्वयंपाक घरात केला जातो. परंतु दालचीनीत औषधी गुण आहेत. पोटाचे विकार, टाइफाइड, शयरोग आणि कर्करोगासारख्या आजारांवर दालचिनी लाभदायी आहे. तेल, साबन दंतमंजन, पेस्ट, चाकलेट, सुगंध तयार करताना दालचिनीचा वापर केला जातो. विशेष म्हणजे दालचिनी आणि मधामुळे टक्कल पडलेल्या डोक्यावर केस येतात. – दालचीनीचे तेल दुखणे, जखम तसेच सूजवर गुणकारी असते. – ऑलिव्ह ऑईलमध्ये … Read more

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना हवी बायोमॅट्रीकची सक्‍ती

गोंदिया : कामावर उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप बसवण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे बायोमॅट्रीक. या बायोमॅट्रीक मुळे उशीर झाला, आलेच नाहीत अश्या गोष्टींची माहिती मिळते. यामुळे उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप बसेल आणि कामाचा उरक वाढेल. “तलाठी व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकरिता बायोमॅट्रीक अनिवार्य केल्यास ते वेळेत कार्यालयामध्ये हजर राहतील आणि त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या कामांना गती मिळून कामे सुलभ होतील. … Read more

वजन कमी करण्यासाठी करा ‘या’ 5 गोष्टी

लठ्ठपणा शरीरात अनेक प्रकारचे रोग घेऊन येत असतो. वजन कमी करण्यासाठी आहार पाळायचा की जिमला जायचे, वजन कमी करण्यासाठी काय करावे हा प्रश्न लोकांनी नेहमी सतावत असतो.बर्‍याचदा प्रयत्न करूनही वजन कमी होत नाही आणि लोक निराश होऊ लागतात. जर आपल्याला खरोखर वजन कमी करायचे असेल तर आपल्या आरोग्यासाठी आहार आणि व्यायामाशिवाय तुम्हाला आपल्या जीवनशैलीत बरेच … Read more

आता तयार करा ऊसाच्या सूक्या पानांपासून कंपोस्ट खत

कंपोस्ट खतात अनेक प्रकारचे वनस्पतीजन्य व प्राणीजन्य पदार्थ असतात. कंपोस्ट खत हे ग्रामीण व नागरी भागात निर्माण झालेल्या सेंद्रीय पदार्थापासून सूक्ष्म जिवाणूच्या सहाय्याने कुजवून तयार केलेले उत्कृष्ट खत होय. कंपोस्ट खत तयार करण्याच्या निरनिरळ्या पद्धती आहेत. यामध्ये इंदोर पद्धत, बेंगलोर पद्धत, सुपर कंपोस्ट खत, नॅडेप पद्धत इत्यादी पद्धतींचा समावेश होतो. भारत देशात रासायनिक खताचे आगमन व त्यांचा … Read more

नाशिकमध्ये गवारीची आवक २१ क्विंटल, ४००० ते ६००० प्रतिक्विंटल असे दर

नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या गवारीची आवक २१ क्विंटल इतकी झाली आहे. गवारला सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ४००० ते ६००० रुपये  प्रतिक्विंटल असे दर मिळत आहे. सर्वसाधारण दर हा ५००० रुपये राहिला, अशी माहिती देण्यात आली आहे. वटवाघळांनी आपला मोर्चा द्राक्ष बागांकडे वळविला तर नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भोपळ्याची आवक … Read more

राजारामबापू साखर कारखान्याने जिंकली 7/12 ची लढाई

राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कारंदवाडी युनिट नं.३ चे ७/१२ चे उतारे, व मालमत्तेवरील नोंदी वाळवा उप विभागाचे प्रांताधिकाऱ्यांनी काल (मंगळवार) पूर्ववत बदलून दिल्या आहेत. शेवटी न्यायालयीन लढाईमध्ये सत्य हेच विजय झाले आहे. न्यायालयीन लढाईमध्ये सत्याचा विजय झाला आहे. यामुळे आमचे ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, वाहतूक कंत्राटदार व हितचिंतकांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले … Read more

कांद्यावर पीएचडी करुन महिलेने मिळवली डॉक्टर पदवी

नाशिकच्या कांद्याचा प्रश्न हा नेहमीच चर्चेचा विषय असतो केवळ महाराष्ट्राचं नाही तर विदेशात शुद्ध या विषयाची चर्चा होत असते. महाराष्ट्रात आणि नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कांदा पिकवला जातो. कांद्यावर उत्तर प्रदेशातील एका महिलेने पीएचडी करुन डॉक्टर पदवी मिळवली आहे. त्यासाठी नैताळेच्या कांदा उत्पादक संजय साठे या शेतकऱ्याने नागरिकांना मार्गदर्शन केले आहे. 10 वर्षात हे 10 … Read more