५५१ गावांपैकी ४४८ गावांना मिळाली जमीनमालकी

जंगल भागाला लागून असलेल्या ५५१ गावांपैकी ४४८ गावांनी अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी अधिनियम अंतर्गत दाखल केलेले सामूहिक वनहक्क दावे जिल्हा समितीने मंजूर केले असून त्यामुळे जंगलाला लागून असलेल्या गावांना ५३ हजार ९७८. ४० हेक्टर क्षेत्राची जमीन मालकी मिळाली आहे. बजाज पीक विमा कंपनीवर गुन्हे दाखल करण्याचे धनंजय मुंडेंचे आदेश ग्राम वनहक्क समित्यांनी ठराव … Read more

इलायची लागवड

कोकणात जवळ-जवळ सर्व प्रकारची मसाल्याची पिके होतात. यापैकी वेलदोडा हे एक महत्वाचे पीक असून त्यास मसाला पिकांची राणी म्हणून संबोधण्यात येते. असे असले तरी वेलदोडयाच्या लागवडीपासून जास्तीत जास्त उत्पादन मिळविण्यासाठी त्याची शास्त्रोक्त व सुधारीत पध्दतीने लागवड करणे महत्वाचे आहे. हवामान व जमीन ज्या भागात किमान तपमान 10 अंश सें.ग्रे. व कमाल तपमान 35 अंश से.ग्रे. … Read more

पुणे बाजार समितीत भाजीपाल्याची १३०, कांद्याची १२५ आणि बटाट्याची ५० ट्रक आवक

पुणे बाजार समितीच्या सलग दोन दिवसांच्या सुट्ट्यांनंतर सोमवारी भाजीपाल्याची आवक वाढेल असा अंदाज होता. मात्र, भाजीपाल्याची १३०, कांद्याची १२५ आणि बटाट्याची ५० ट्रक आवक झाली. खानदेशात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक वाढली बटाट्याचे आडतदार राजेंद्र कोरपे म्हणाले, की सलग दोन दिवसांच्या बंदमुळे बटाट्याची मोठ्या आवकेची शक्यता होती. मात्र ‘वंचित’च्या बंदनंतर सर्वच बाजार समित्यांमध्ये … Read more

डाळिंबाची निर्यात होत असल्याने डाळिंबाला चांगले दर

सांगलीमधून गेल्यावर्षी ८०० टन डाळिंबाची निर्यात झाली होती. यंदा १०६ शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. कोरडवाहू आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी डाळिंब वरदान ठरते आहे.  गेल्यावर्षी पाण्याची टंचाई तर यंदा अतिवृष्टीमुळे डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा स्थितीतही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डाळिंबाची निर्यात करण्यासाठी नोंदणी केली आहे. जाणून घ्या, सर्पदंश झाल्यावर काय करावे? जिल्ह्यात डाळिंबाचे क्षेत्र ८ हजार … Read more

आल्याची आवक स्थिर, प्रतिक्विंटल २६०० ते ५००० रुपये दर

कृषी उत्पन्न बाजार समितीत काल म्हणजेच २८ जानेवारी रोजी आल्याची २१ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २६०० ते ५००० रुपये दर मिळाला. आवक स्थिर असून, दरही टिकून आहेत.बाजारात हिरव्या मिरचीची ३१ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाला. बिटला प्रतिक्विंटल १५०० ते २२०० रुपये दर मिळाला. लिंबांची पाच क्विंटल आवक झाली. … Read more

शासकीय कापूस खरेदी दहा दिवसापासून बंद

कापूस पणन महासंघातर्फे राज्यांमध्ये शासकीय हमीभाव केंद्राद्वारे कपाशीची खरेदी सुरू होती. पण, मागच्या दहा दिवसांपासून ही खरेदी पूर्णपणे बंद केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे. भाव पाडून कापूस खरेदीमुळे शेतकऱ्यांचा रास्ता रोको या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे कपाशीच्या उत्पादनामध्ये मोठी घट झाली असून आळीचा प्रादुर्भाव राहिल्याने शेतकऱ्यांना उभा कापूस आपल्या शेतातून काढून टाकावं लागला. यातून … Read more

पिकांवर होणार आता ‘नॅनो पार्टीकल’चा वापर !

अकोला : जैवतंत्रज्ञानाचा वापर करून कृषी क्षेत्रात प्रगती करण्याचे पाऊल कृषी संस्था, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने उचलेले आहे. यासाठी विद्यापीठाने स्वतंत्र संशोधन सुरू करण्याचे ठरविले आहे. जैव किटकनाशकांचा प्रभाव कायमस्वरूपी  राहण्यासाठीचे संशोधन डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सुरू करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण संत्रा फळावरील डिंक्या रोगावर प्रभावी व्यवस्थापन होऊ शकते असा निष्कर्ष काढण्यात … Read more

खानदेशात कांदा लागवड सुरूच सुमारे चार हजार हेक्‍टरवर झाली लागवड

खानदेशात कांदा लागवड सुरूच असून, सुमारे चार हजार हेक्‍टरवर लागवड झाली आहे. कांदा लागवड धुळे जिल्ह्यातील साक्री, धुळे, शिरपूर, शिंदखेडा, नंदुरबारमधील तळोदा, शहादा व जळगावमधील चोपडा, यावल, रावेर, जामनेर, पाचोरा, जळगाव, धरणगाव या भागात अधिकची झाली आहे. मागील हंगामात खानदेशात मिळून सुमारे चार हजार हेक्‍टरवर लागवड झाली होती. लागवड आणखी आठवडाभर किंवा १० दिवस सुरू … Read more

नाशिकमधून होणाऱ्या द्राक्ष निर्यातीत ५७ टक्के घट

मागील वर्षी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कसमादे पट्ट्यातील पूर्वहंगामी बागांमध्ये मोठ्या प्रमाणात माल खराब झाला. द्राक्ष निर्यातीत एकट्या नाशिक जिल्ह्याचा ९१ टक्के वाटा आहे. मात्र अतिवृष्टी आणि हवामान बदलांचा द्राक्षांना चांगलाच फटका बसला आहे. परिणामी, नाशिकमधून होणाऱ्या द्राक्ष निर्यातीत ५७ टक्के इतकी घट झाली आहे. द्राक्षउत्पादकांची अडीच कोटींची फसवणूक त्यांनतर डिसेंबर महिन्यात द्राक्ष … Read more

अहमदनगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत लसूण, गवारीच्या दरात सुधारणा

कृषी उत्पन्न बाजार समितीत लसूण, गवारीच्या दरात सुधारणा कायम आहे. आठवडाभरात ९५ क्विंटल लसणाची आवक होऊन प्रतिक्विंटल ८००० ते ९००० व सरासरी ८५०० रुपये दर मिळाला. तर, गवारीची ८६ क्विंटलची आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ३००० ते ७००० रुपये व सरसरी ५००० रुपयांचा दर मिळाला. टोमॅटोची ३५४ क्विंटलची आवक होऊन प्रतिक्विंटलला ४०० ते १००० रुपयांचा दर मिळाला. … Read more