‘या’ कृषी विद्यापीठामध्ये ओट्स, गहू आणि तांदूळच्या नवीन जाती विकसित; महाराष्ट्रात घेतले जाणार उत्पादन?

कृषी विद्यापीठ

मुंबई – मध्य प्रदेश येथील सरकारी कृषी विद्यापीठाने (University of Agriculture) ओट्स, गहू, तांदूळ आणि नायगर पिकाच्या नवीन जाती विकसित केल्या आहेत, ज्या इतर राज्यांमध्येही उत्पादनासाठी (Production) योग्य आहेत, असे एका अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले. जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठान ओट्स आणि गव्हाच्या प्रत्येकी दोन जाती, तांदूळाचा एक प्रकार आणि नायगरच्या तीन जाती विकसित केल्या आहेत. उत्पादनासाठी … Read more

बिनपाण्याची शेती… महिन्याला दीड लाखांचं उत्पन्न

lemon tree

एक एकरातील लिंबाची बाग, शंभर झाडं, उत्पन्न महिन्याला तब्बल 1 लाख 60 हजार आणि तेही पाण्याशिवाय. पाण्याचा एकही थेंबही न देता लाखोंचं उत्पन्न देणारी ही बाग कर्नाटकात फुलली आहे. पण ही किमया करुन दाखवली आहे विजापूरच्या राजशेखर निंबर्गी यांनी. नैसर्गिक शेतीची अर्थात झीरो बजेट शेतीमध्ये त्यांनी लिंबाची बाग फुलवली आहे. कर्नाटकातील विजयपूर जिल्हयातील बेनकनहळी गावात … Read more

असे करावे हरितगृहातीलपिकांचे पाणी व्यवस्थापन

हरितगृहातील पिक

महाराष्ट्रात आजही बऱ्याच ठिकाणी पारंपारीक सिंचन पध्दतीमध्ये सारा, सरी वरंबा, आळे पध्दत तसेच मोकाट पध्दतीचा वापर होताना दिसतो. या पध्दतीद्वारे केवळ 30-40 टक्के पाण्याची कार्यक्षमता मिळते व पाण्याचा अपव्यय होतो. वाढत्या लोकसंख्येची अन्नधान्याची वाढती गरज लक्षात घेता मर्यादीत क्षेत्रातुन जास्तीत जास्त उत्पादन काढणीसाठी उपलब्ध पाण्याचा किफायतशीर वापर करणे व पर्यायाने पाण्याची कार्यक्षमता वाढविणे हे एक … Read more

ऊसाचे फुटवे व्यवस्थापनाची माहित करून घ्या माहिती

ऊस

गणित, मृद स्थापत्य शास्त्र, मृद रसायन शास्त्र, मृद भौतिक शास्त्र, जीव रसायन शास्त्र, हवामान शास्त्र, खनिज शास्त्र, वनस्पती शरीर शास्त्र, अर्थशास्त्र, कृषिविद्या शास्त्र, कीटक शास्त्र आणि वनस्पती जनन शास्त्र यांचा प्रामुख्याने उल्लेख करावयास पाहिजे. यशस्वी उस बागायती मध्ये अनेक विज्ञान विषयाचा सहभाग आहे. या प्रत्येक शास्त्रातील काही आडाखे महत्वाचे आहेत की जे आपण आत्मसात केले … Read more

बटाटा उत्पादन वाढवण्यासाठी खते व पाण्याचे असे करा व्यवस्थापन, जाणून घ्या

बटाटा लागवड

बटाटा पिकास लागवडीपूर्वीहेक्टरी १०० किलो नत्र, ६० किलो पालाशाची आवश्यकता असते. लागवडीनंतर १ महिन्याने ५० किलो प्रती हेक्टर नत्र खताची दुसरी मात्रा द्यावी. बटाट्याची मुले जमिनीत वरच्या थरात वाढत असल्यामुळे या पिकास पाण्याच्या पातळीच्या वेळेस कमी पाणी द्यावे. लागवडीनंतर पहिले पाणी हलके द्यावे. जमिनीला लगतच्या फांद्या वाढून त्यांची टोके फुगीर होऊ लागल्यावर व बटाटा पोसण्याच्यावेळेस … Read more

बाजरी पिकांचे महत्त्व माहित करून घ्या

बाजरी

बाजरी हे पीक अधिक सहनशील आणि धान्याबरोबरच चारा देणारे पीक आहे. आपत्कालीन पीक व्यवस्थापनामध्ये महत्त्वाच्या असलेल्या पिकाची खरिपात लागवड करताना योग्य ती काळजी घेतल्यास चांगले उत्पादन मिळवणे शक्य होईल. तसेच पाऊस उशिरा, अनिश्चित व कमी प्रमाणात झाला तरी इतर तृणधान्यापेक्षा अधिक धान्य व चारा उत्पादन देणारे हे पीक आहे. आपत्कालीन पीक व्यवस्थापनामध्ये या पिकाला महत्त्व … Read more

काकडी पिकासाठी माहित करून घ्या अनुकूल हवामान आणि जमीन

काकडी हे भारतीय पिक असल्याने सर्व देशभर याची लागवड केली जाते. काकडी कोकणासारख्या अतिपर्जन्याच्या प्रदेशात देखील पावसाळी हंगामात काकडीचे भरपूर उत्पादन निघते. काकडी पासून कोशिंबिर बनविली जाते. त्यामुळे या वेलवर्गीय भाजीचे आहारामध्ये दररोज उपयोग होतो. महाराष्ट्रामध्ये अंदाजे 3711 हेक्टरवर या पिकाची लागवड होते. काकडी हे उष्ण आणि कोरडया हवामानात वाढणारे पीक आहे. पाण्याचा उत्तम निचरा … Read more

मिरची पिकासाठी माहित करून घ्या अनुकूल हवामान

मिरची-लागवड-

उष्ण आणि दमट हवामानात मिरची पिकाची वाढ चांगली होऊन उत्पादन चांगले मिळते. मिरची पिकाची लागवड पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा या तीनही हंगामात करता येते. पावसाळात जास्त पाऊस व ढगाळ वातावरण असल्यास फूलांची गळ जास्त होते. पाने व फळे कुजतात. मिरचीला 40 इंचापेक्षा कमी पाऊस असणे चांगले मिरचीच्या झाडांची आणि फळांची वाढ 25 ते 30 सेल्सिअस … Read more

माहित करून घ्या उन्हाळ्यातील पिकांच्या पाणी नियोजनाबाबत

पिक

पिकांसाठी पाण्याची गरज ही जमिनीचा प्रकार, पिकांची वाढीची अवस्था व हंगाम याप्रमाणे बदलते. पाण्याचा चांगले नियोजन आणि कार्यक्षमरीत्या वापर करण्यासाठी जमीन समपातळीत असणे आवश्यक असते. त्यासाठी जमिनीच्या व पिकांच्या प्रकारानुसार योग्य रानबांधणी करावी. संकरित जातीचे बियाणे, खतांची योग्य मात्रा, योग्य मशागत, पिकांसाठी योग्य रानबांधणी, वेळीच कीड-रोग नियंत्रण आणि पाण्याचा पिकाच्या गरजेनुसार वापर केल्यास पिकाचे चांगले … Read more

मका पिकासाठी ठिबक सिंचन अधिक फायदेशीर; जाणून घ्या कसे ते…….

मका पिक

तृणधान्य पिकांच्या उत्पादमध्ये गहू व भात पिकानंतर जगात मक्याचा तिसरा क्रमांक लागतो. सर्व तृणधान्य पिकात सश्लेषण क्रिया असलेले मका हे पीक निरनिराळ्या हवामानाशी जलद समरस होऊन त्यात जास्त उत्पादन क्षमता आढळते. अन्नधान्याव्यतिरीक्त मक्याचा उपयोग लाह्या, ब्रेड, स्टार्च, सायरप, अल्कोहोल, अँसिटीक व लॅटीक अँसिड, ग्लुकोज, डेक्स्ट्रोज, प्लॅस्टीक धागे, गोंद, रंग, कृत्रिमरबर, रेग्जीन तसेच बुट पॉलीश इत्यादी … Read more