पुणे : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेद्वारे शेतक-यांचा झालेला अपमान व कर्जमुक्ती प्रकरणी होत असलेली टाळाटाळ, शेतीमालाला हमीभाव आणि शेतक-यांच्या इतर मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ शेतकरी आक्रोश समितीतर्फे २ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संप करण्यात येणार, अशी माहिती समितीचे सदस्य शांताराम कुंजीर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शेतकरी आक्रोश समितीतर्फे २ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संप
1 Min Read
October 28, 2017
You may also like
Recent Posts
- कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती बिकट; राजेश टोपेंनी व्यक्त केली भीती
- कोरोनाचा वाढता धोका पाहत केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- येत्या दोन दिवसांत राज्यात कडक लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेणार
- तापावर ‘हे’ आहेत हक्काचे घरगुती उपाय ! जाणून घ्या
- नागरिकांनी ‘लॉकडाऊन’ला गांभिर्याने घेतलेले नाही, तर कठोर ‘लॉकडाऊन’ लागू करणार – अशोक चव्हाण