सोलापूर – राज्यात गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा जादा साखर कारखाने (Sugar factory) सुरू झाले आहे, राज्यात मागच्या वर्षी १९० साखर कारखाने सुरु झाले आहे. तर राज्यात यंदा तब्बल १९७ साखर कारखाने सुरु झाले आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) गळती हंगाम २०२१-२२ मध्ये ३ फेब्रुवारी २०२२ पर्यंत तब्बल १९७ साखर कारखाने सुरू झाले आहे. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. तर 9९ खासगी व 9८ सहकारी तसेच साखर कारखान्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात ३ फेब्रुवारी २०२२ पर्यंत तब्बल ७५५.१६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) झाले आहे. अशी माहिती आयुक्तालयाकडून मिळाली आहे, तर यामुळे राज्यातील साखर उताऱ्यात चांगली वाढ झाली असून आता महाराष्ट्राचा सरासरी साखर उतारा (Sugar extraction) १०.०८ टक्के इतका आहे.
राज्यातील सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ४६ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये तब्बल १७७.७६ लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour)झाले आहे. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये १६१.५१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या –
- काय सांगता! दररोज 50 रुपये जमा केल्यावर मिळणार 35 लाख रुपये, जाणून घ्या काय आहे ‘ही’ योजना
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक साखर उत्पादन; आतापर्यंत २०४.२८ लाख टन साखर उत्पादन
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता शेतकऱ्यांना आयुष्यभर मिळणार दरमहा 3000 रुपये पेन्शन
- कौतुकास्पद! शेतकऱ्याचा मुलगा थेट झळकला फोर्ब्स मासिकात
- खुशखबर! दहावी बारावी पास उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या सविस्तर
- ऊसाच्या रसाचे कधीही न ऐकलेले ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!