मुंबई – राज्याचा सरासरी साखर उतारा १० टक्के इतका आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) गळती हंगाम २०२१-२२ मध्ये ३० जानेवारी २०२२ पर्यंत तब्बल 194 साखर कारखाने (Sugar factory) सुरू. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. तर 98 खासगी व 96 सहकारी तसेच साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात 194 साखर कारखान्यांकडून ७१६.२० लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour) करण्यात आले आहे
महाराष्ट्रात ३० जानेवारी २०२२ पर्यंत तब्बल ७१९.६६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) झाले आहे. अशी माहिती आयुक्तालयाकडून मिळाली आहे, तर यामुळे राज्यातील साखर उताऱ्यात चांगली वाढ झाली असून आता महाराष्ट्राचा सरासरी साखर उतारा (Sugar extraction) १०.०५ टक्के इतका आहे.
ऊस गाळपासह साखर उत्पादनात कोल्हापूर (Kolhapur) जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तब्बल १६३.२१ लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour)झाले आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये १८६.०३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) करण्यात आले आहे. कोल्हापूर सरासरी साखर उतारा ११.४० टक्के इतका आहे.
महत्वाच्या बातम्या –
- Budget 2022 : शेतकऱ्यांसाठी सर्वात चांगलं बजेट, घरं, रेल्वे, १ लाख कोटी महाराष्ट्राला – खासदार नवनीत राणा
- राज्यात आजपासून कोविड संसर्ग रोखण्यासंदर्भातील नवीन नियमावली लागू, जाणून घ्या
- शेतकऱ्यांना चालू व खरीप हंगामात अडचण येणार नाही यासाठी शेतकऱ्यांना खतांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी नियोजन करावे – कृषीमंत्री
- चांगली बातमी – राज्यातील कोरोना निर्बंध शिथील, जाणून घ्या नियमावली
- Budget 2022: या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय मिळाले?
- ‘कापूस’ पीक घेतंय गगनभरारी !
- भारताचा पहिला अर्थसंकल्प केव्हा आणि कोणी सादर केला?