एकही आपत्तीग्रस्त नागरिक मदतीपासून वंचित राहता कामा नये – छगन भुजबळ

छगन भुजबळ

नाशिक – नैसर्गिक आपत्तीला कुठलाही चेहरा नसतो. त्याचप्रमाणे पूरग्रस्तांना मदत करताना शासन कुठलाही भेद न करता  शेतकरी, व्यापारी अन् घरकुलापासून वंचित झालेल्या आपत्तीग्रस्तांचे  अहवाल २४ तासात करून त्यांना लवकरात लवकर मदत करण्यासाठी कटिबद्ध असून कुठल्याही परिस्थितीत दोन दिवसात पूरग्रस्त भागाचे जनजीवन पूर्वपदावर आणावे तसेच एकही आपत्तीग्रस्त नागरिक मदतीपासून वंचित राहता कामा नये अशा सूचना राज्याचे अन्न, … Read more

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी व आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – कृषिमंत्री

दादाजी भुसे

नाशिक – जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून व नागरिकांचे जनजीवनही विस्कळीत झालेले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या आणि आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, असा दिलासा राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिला आहे. शासकीय विश्रामगृह येथे विविध विषयांवर आयोजित बैठकीत कृषिमंत्री दादाजी भुसे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद … Read more

आपत्तीग्रस्तांचे अहवाल २४ तासात द्या – छगन भुजबळ

आपत्तीग्रस्तांचे अहवाल २४ तासात द्या - छगन भुजबळ आपत्तीग्रस्त

नाशिक – नैसर्गिक आपत्तीला कुठलाही चेहरा नसतो. त्याचप्रमाणे पूरग्रस्तांना मदत करताना शासन कुठलाही भेद न करता  शेतकरी, व्यापारी अन् घरकुलापासून वंचित झालेल्या आपत्तीग्रस्तांचे  अहवाल २४ तासात करून त्यांना लवकरात लवकर मदत करण्यासाठी कटिबद्ध असून कुठल्याही परिस्थितीत दोन दिवसात पूरग्रस्त भागाचे जनजीवन पूर्वपदावर आणावे तसेच एकही आपत्तीग्रस्त नागरिक मदतीपासून वंचित राहता कामा नये अशा सूचना राज्याचे … Read more

आपत्तीग्रस्त सहा जिल्ह्यांत मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ – छगन भुजबळ

छगन भुजबळ

नाशिक – महाराष्ट्रात विविध भागात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. महापुरामुळे विशेषत: महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. यात सर्वसामान्य जनतेचे मोठे नुकसान झाले आहे. या भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरे, शेती आणि रस्ते वाहून गेले आहेत. अनेक ठिकाणी घरे अजूनही पाण्याखाली … Read more