एकही आपत्तीग्रस्त नागरिक मदतीपासून वंचित राहता कामा नये – छगन भुजबळ
नाशिक – नैसर्गिक आपत्तीला कुठलाही चेहरा नसतो. त्याचप्रमाणे पूरग्रस्तांना मदत करताना शासन कुठलाही भेद न करता शेतकरी, व्यापारी अन् घरकुलापासून वंचित झालेल्या आपत्तीग्रस्तांचे अहवाल २४ तासात करून त्यांना लवकरात लवकर मदत करण्यासाठी कटिबद्ध असून कुठल्याही परिस्थितीत दोन दिवसात पूरग्रस्त भागाचे जनजीवन पूर्वपदावर आणावे तसेच एकही आपत्तीग्रस्त नागरिक मदतीपासून वंचित राहता कामा नये अशा सूचना राज्याचे अन्न, … Read more