Tag - उस्मानाबाद

मुख्य बातम्या

मराठवाड्यातील ४२ कारखाने बंद; लाखो टन ऊस अद्याप शिल्लक,शेतकऱ्यांची चिंता वाढली!

मराठवाड्यातील ४२ कारखाने(Factories) बंद झाले असून अद्यापही लाखो टन ऊस(Cane) गाळपाविना शिल्लक आहे, कारखान्यांचा(Factories) हंगाम संपल्याने कारखाने बंद होत आहेत मात्र शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या अडचणीत...

आरोग्य मुख्य बातम्या

नागपूरने गाठला महाराष्ट्रात उचांक ; सर्वाधिक ‘कोरोना’ पॉसिटीव्ह रेट एकट्या नागपुरात !

नागपूर – कोरोनाच्या(Corona virus) तिसऱ्या लाटेत पुन्हा एकदा कोरोना(Corona virus)आजराने डोकं वर काढले आहे. माघील आठवड्यात महाराष्ट्रातील पॉसिटीव्ह रेटची टक्केवारी जाहीर करण्यात आली होती. यामध्ये...

मुख्य बातम्या राजकारण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांचा घेतला आढावा

उस्मानाबाद – जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे उस्मानाबाद, कळंब तालुके प्रभावित झाले असून एकूण दहा महसुली मंडळे प्रभावित झाली आहेत. यापूर्वीही तीन दिवसांपासून सतत पाऊस सुरू असून काल अतिवृष्टी झाल्याने...

मुख्य बातम्या साखर

‘हा’ साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यात यावा; शेतकऱ्यांची मागणी

उस्मानाबाद – जिल्ह्यातील सर्वात महत्वाचा कारखाना आणि मारठवड्यातील पहिला साखर कारखाना आसा ओळखला जाणारा तेरणा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यात यावा अशी मागणी येथील शेतकाऱ्यांकडून करण्यात...

आरोग्य मुख्य बातम्या

दिलासा: जिल्ह्याच्या रिकव्हरी रेटमध्ये झाली मोठी वाढ

उस्मानाबाद – कोरोनाची दुसरी लाट आणि त्यात वाढती रुग्ण संख्या यामुळे जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र आता काही प्रमाणात ही वाढती रुग्ण संख्या आटोक्यात येत असल्याचे चित्र बघायला...

मुख्य बातम्या आरोग्य

साखर कारखान्यातून आता मिळणार ऑक्सिजन; राज्यातील ‘या’ साखर कारखान्याने केली ऑक्सिजन निर्मिती

उस्मानाबाद – महाराष्ट्रासह देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा उद्रेक झाला असून या लाटेत आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे...

मुख्य बातम्या

‘या’ जिल्ह्यामध्ये नवीन 180 साठवण तलावांची कामे करणार

उस्मानाबाद – उस्मानाबाद जिल्हयास 47 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊन 180 साठवण तलावांचे बांधकाम करणार असल्याची घोषणा पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी लोहारा तालुक्यातील वाडीवडगाव येथे केली...

मुख्य बातम्या

शेतकरी प्रधानमंत्री पीक विम्यापासून वंचित का? शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी

उस्मानाबाद – जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले बहुतांश शेतकरी तांत्रिक कारणामुळे पीक विम्याच्या माध्यमातून नुकसान भरपाईपासून वंचित आहेत. शेतकरी या मदतीपासून वंचित का...

मुख्य बातम्या

केंद्र सरकार वरातीमागून घोडे नाचवत आहे, तब्बल दोन महिन्यानंतर अतिवृष्टी भागाची पाहणी करणार

उस्मानाबाद – महाराष्ट्र झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांना अक्षरशः देशोधडीला लावले आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पिकं डोळ्यासमोर वाहून गेल. अशात बळीराजाला मदत तर सोडाच पण साधी नुकसानीची...

मुख्य बातम्या राजकारण

शेतकऱ्यांच्या भरपाईसाठी शरद पवार येत्या 10 दिवसांत मोदींची भेट घेणार

उस्मानाबाद – परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमशान घातले आहे. पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. खर तर मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा...