नागपूर – कोविडमुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांच्या व कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन विधवा झालेल्या महिला भगिनींच्या पाठीशी महाविकास आघाडी शासन खंबीरपणे उभे आहेत. अशा...
Tag - खंबीरपणे
मुंबई – राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे मदत व पुनर्वसन मंत्री...
नाशिक – जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून व नागरिकांचे जनजीवनही विस्कळीत झालेले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या आणि आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी शासन...
वर्धा – शेतकऱ्यांवर ओढवलेली आपत्ती दुर्दैवी आहे. महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल. हे सरकार सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जवाटप असो, कर्जमाफी असो, त्यांना...
औरंगाबाद – शेतकऱ्यांचा विकास हाच शासनाचा केंद्रबिंदू आहे. त्याचबरोबर राज्यातील कष्टकरी दुग्ध उत्पादकांच्या पाठिशी शासन खंबीरपणे आहे. मागील वर्षाच्या मार्च महिन्यात लॉकडाऊनमुळे अधिक दुधाचा...
उस्मानाबाद – जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची दैनंदिन माहिती प्रशासनाकडून घेतच होतो. शेतकऱ्यांनी धीर धरावा शासन खंबीरपणे...
बीड – परतीच्या जोरदार पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकविम्यासह या नुकसानीची भरपाई देण्यासाठी राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहिल असा विश्वास राज्याचे सामाजिक न्याय व...
शेतकऱ्यांचे पाणी बंद करण्यात आलेले नाही कृषी राज्यमंत्री दादा भुसे यांनी माहिती दिली. मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कृषी राज्यमंत्री दादा भुसे यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना...