Tag - तरतूद

मुख्य बातम्या राजकारण

२०२१-२२ ची अर्थसंकल्पीय तरतूद वेळेत खर्च करा – विजय वडेट्टीवार

चंद्रपूर – सन 2021-22 या वर्षात चंद्रपूर जिल्ह्यासाठी एकूण 454 कोटी 34 लक्ष रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. यात सर्वसाधारण योजनेकरिता 300 कोटी, आदिवासी योजनेंतर्गत 82.34 कोटी तर...

मुख्य बातम्या

जलजीवन मिशनमध्ये जिल्ह्यासाठी १२०० कोटींची तरतूद – गुलाबराव पाटील

जळगाव – जलजीवन मिशनच्या माध्यमातून २०२४ पर्यंत राज्यातील प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी राज्यासाठी १३ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर जळगाव...

मुख्य बातम्या राजकारण

राज्यातील प्रत्येक घरापर्यंत पाण्यासाठी १३ हजार कोटींची तरतूद – गुलाबराव पाटील

जळगाव – जलजीवन मिशनच्या माध्यमातून २०२४ पर्यंत राज्यातील प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी राज्यासाठी १३ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर जळगाव...

मुख्य बातम्या राजकारण

गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळासाठी २० कोटींची तरतूद – धनंजय मुंडे

मुंबई – ‘लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ’ अस्तित्वाच आल्यानंतर पहिल्यांदाच राज्य शासनाने 20 कोटी रुपयांची घोषणा केली आहे. सध्या विधानसभेचे पावसाळी...

मुख्य बातम्या राजकारण

‘या’ जिल्ह्याच्या विकासासाठी ८९.१७ कोटी रुपये अधिकच्या निधीची तरतूद – अजित पवार

पुणे – जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यासाठी २३०.८३ कोटी रुपये नियतव्ययाची मर्यादा नियोजन विभागाने ठरवून दिली होती. परंतु त्यामध्ये आज झालेल्या बैठकीत ८९.१७ कोटी रुपयांनी...

मुख्य बातम्या

कृषी योजनांसाठी जिल्हा परिषदेच्या निधीतून तरतूद केलेला निधी अखर्चित

सिंधुदुर्ग – प्रत्येक जिल्हाकरिता अध्यक्ष व परिषदेचे सदस्य यांची मिळून एक कार्यकारिणी स्थापन करण्यात येते, तिला जिल्हा परिषद असे म्हणतात. राज्यात सध्या ३६ जिल्हे असून ३४ जिल्हा परिषदा आहेत.परिषद ही...

मुख्य बातम्या साखर

साखर कारखान्यांसाठी मोठी बातमी; राज्य बँकेची “आत्मनिर्भर कर्ज योजनेची” तरतूद

मुंबई – लॉकडाऊन मध्ये साखर कारखान्यांना मोठा फटका बसला आहे. साखरेची मागणी असणारे छोटे मोठे सर्व उद्योग बंद असल्यामुळे साखरेच्या खपावार मोठा परिणाम झाला. साखर विक्री होत नसल्याने साखर...

मुख्य बातम्या

Good news ; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात १५ हजार कोटींची तरतूद

शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे. शेतकरी हा अन्नदाता आहेच पण त्यासोबत तो संपूर्ण जगाचा पोशिंदा देखील आहे. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा त्यांचा प्रथमोपचार आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा...