Tag - दुष्काळ

मुख्य बातम्या

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यामध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर

मुंबई – राज्यातील तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदनविषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृद आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र आणि...

मुख्य बातम्या राजकारण

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी – बच्चू कडू यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

अमरावती – मागील काही दिवसांमध्ये विदर्भ, मराठवाड्यासह अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून, शेतकरी बांधवांचे नुकसान झाले आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्यात...

मुख्य बातम्या

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरकारने लवकरात लवकर मदत करावी

अहमदनगर – यंदा अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले अतोनात नुकसान यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, अशा गंभीर संकटात शेतकऱ्यांना सरकारने भरीव मदत तातडीने उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. यासाठी शासनाने...

मुख्य बातम्या

दुष्काळ व कर्जाला कंटाळून विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

आज देशातील शेतकऱ्यांची अवस्था काय आहे, हे सांगण्यासाठी कोणत्याही आकड्यांची गरज नाही. देशातील सर्वाधिक जनता ज्या शेतीवर अवलंबून आहे, त्या कृषिक्षेत्राच्या दारुण स्थितीला महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे...

मुख्य बातम्या पिकपाणी

दुष्काळाच्या तीव्रतेमुळे राज्यभरातील तुतीचे ६ हजार ५०० एकर क्षेत्र घटले

दुष्काळाच्या तीव्रतेमुळे राज्यभरातील ६ हजार ५०० एकर क्षेत्र घटले आहे, त्यात औरंगाबाद विभागातील चार हजार हेक्टरला फटका बसला होता. राज्यात मागील काही वर्षांत तुतीच्या लागवडीवर शासनाने भर दिला आहे...

मुख्य बातम्या

शेतकरी आत्महत्येच्या आकड्यात दिवसेन दिवस वाढ

दुष्काळी परिस्थिती तसेच नापिकीला कंटाळून शेतकरी आपली जीवनयात्रा संपवतात. आत्महत्येचा हा आकडा कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे चित्र आजघडीला दिसत आहे. बीड जिल्हा हा कमी अवर्षणाचा जिल्हा आहे. दर एक वर्षाआड...

मुख्य बातम्या

दुष्काळामुळे सोलापूर जिल्हा बॅंकेच्या थकबाकीत पुन्हा वाढ

जिल्हा बॅंक ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची बॅंक गणली जाते. गेल्या वर्षी बॅंकेची वसुली ४४ टक्के झाली. या वर्षी मात्र फक्त ३० टक्केच वसुली झाल्याने आर्थिकदृष्ट्या संकटात असलेल्या बॅंकेला पुन्हा...

मुख्य बातम्या

दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रीतम मुंडे धावल्या ; केंद्र सरकारकडे मागितली मदत

बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे. राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीतून जात आहे. त्यामुळे...

मुख्य बातम्या

पिकविम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेच पाहिजे – अजित पवार

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी पंतप्रधान पिक विमा...

मुख्य बातम्या बाजारभाव

दुष्काळात तेरावा ; खताच्या किमतीत वाढ

एकीकडे खरीप हंगामासाठी शेतकरी सज्ज झाला आहे तर दुसरीकडे खताच्या किंमती वाढल्या आहेत़. निसर्ग व मानवनिर्मित संकटाचा सामना यंदाही शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. दुष्काळाने खचलेल्या शेतकऱ्यांना पावसाची...