मुंबई – राज्यातील तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदनविषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृद आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र आणि...
Tag - दुष्काळ
अमरावती – मागील काही दिवसांमध्ये विदर्भ, मराठवाड्यासह अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून, शेतकरी बांधवांचे नुकसान झाले आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्यात...
अहमदनगर – यंदा अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले अतोनात नुकसान यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, अशा गंभीर संकटात शेतकऱ्यांना सरकारने भरीव मदत तातडीने उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. यासाठी शासनाने...
आज देशातील शेतकऱ्यांची अवस्था काय आहे, हे सांगण्यासाठी कोणत्याही आकड्यांची गरज नाही. देशातील सर्वाधिक जनता ज्या शेतीवर अवलंबून आहे, त्या कृषिक्षेत्राच्या दारुण स्थितीला महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे...
दुष्काळाच्या तीव्रतेमुळे राज्यभरातील ६ हजार ५०० एकर क्षेत्र घटले आहे, त्यात औरंगाबाद विभागातील चार हजार हेक्टरला फटका बसला होता. राज्यात मागील काही वर्षांत तुतीच्या लागवडीवर शासनाने भर दिला आहे...
दुष्काळी परिस्थिती तसेच नापिकीला कंटाळून शेतकरी आपली जीवनयात्रा संपवतात. आत्महत्येचा हा आकडा कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे चित्र आजघडीला दिसत आहे. बीड जिल्हा हा कमी अवर्षणाचा जिल्हा आहे. दर एक वर्षाआड...
जिल्हा बॅंक ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची बॅंक गणली जाते. गेल्या वर्षी बॅंकेची वसुली ४४ टक्के झाली. या वर्षी मात्र फक्त ३० टक्केच वसुली झाल्याने आर्थिकदृष्ट्या संकटात असलेल्या बॅंकेला पुन्हा...
बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे. राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीतून जात आहे. त्यामुळे...
नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी पंतप्रधान पिक विमा...
एकीकडे खरीप हंगामासाठी शेतकरी सज्ज झाला आहे तर दुसरीकडे खताच्या किंमती वाढल्या आहेत़. निसर्ग व मानवनिर्मित संकटाचा सामना यंदाही शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. दुष्काळाने खचलेल्या शेतकऱ्यांना पावसाची...