सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पिकांचे 100 टक्के पंचनामे करण्यात येणार असून शेतकऱ्यांना योग्य ती मदत देऊन...
Tag - पूरग्रस्त भाग
अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगली़, सातारा तसेच राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्त भागातील पाणीपुरवठा योजना व स्वच्छतेबाबताची आढावा बैठक मंत्रालयात झाली.या...
राज्यात सांगली, कोल्हापूर साताऱ्याला महापुराचा मोठा फटका बसला आहे. कोल्हापूर आणि सांगलीमध्ये अजूनही पाणी ओसरलेले नाही. लोक अजून ही मदत केंद्रांमध्ये आहेत. पुराचं पाणी ओसरल्यानंतर घरात उरलेला चिखल...
कोल्हापूर सांगलीमध्ये महापूर आला आणि सगळं उध्वस्त करून गेला. या महापुरात जीवीतहानी आणि मोठी वित्तहानी झाली. पुर ओसरल्यानंतर पुन्हा पुरग्रस्तांनी आपल्या घरांकडे धाव घेतली. आयुष्यभराची कमाई, तीळ तीळ...
पूरग्रस्त भागातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने 154 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. हा निधी कमी पडल्यास ट्रेझरीतून निगेटीव्ह डेबिट करण्याचे अधिकार...
भारतीय सैन्यदलाच्या मदतीने गिरीश महाजन हे पूरग्रस्त गावात पोहचले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जात असतांना बोटीतून सेल्फी व्हिडीओ काढल्याने अनेकांनी त्यांच्यावर...
महाजनादेश, शिवस्वराज्य अशा राजकीय यात्रा भाजपा, राष्ट्रवादीकडून थांबविण्यात आल्यानंतर आता शिवसेनेनेही सर्व राजकीय कार्यक्रम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या एक-दोन दिवसात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव...
राज्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी विभागामार्फत वैद्यकीय पथकांची संख्या वाढविण्यात आली असून सुमारे 325 वैद्यकीय पथके ठिकठिकाणी कार्यरत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले...
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी शासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून पूर परिस्थिती हाताळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ)च्या 28 टीम कार्यरत आहेत...
राज्यात ज्या भागात पूर ओसरला आहे तेथे पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा आणि वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे. पिण्याच्या पाण्याच्या नळ जोडण्या पुर्ववत करण्यासाठी तातडीने प्रयत्न...