मुंबई – भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार कोकण विभागात रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, या जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थती निर्माण झाली आहे. तसेच रायगड, ठाणे, रत्नागिरी व कोल्हापूर...
Tag - बचावकार्य
रत्नागिरी – राज्यातील कोकण भागात पावसाने दणादण उडवली असून ठिकठिकांणी पूर्णपरिस्थिती निर्माण झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील काजळी नदीला आलेल्या पुराणे चांदेराई, टेबेपूल, सोमेश्वर, पोमेंडी गावे...
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी शासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून पूर परिस्थिती हाताळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ)च्या 28 टीम कार्यरत आहेत...
सांगली जिल्ह्यातील ब्राम्हणाळ गावामध्ये आलेल्या महापुरात बचावकार्य करणारी बोट उलटून १० – १२ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. पलूस तालुक्यात असणाऱ्या ब्राम्हणाळ गावामध्ये पुराच्या पाण्यात...