मुंबई – राज्यातील सुमारे 2 लाख 12 हजार शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजने (RWBCIS) अंतर्गत फळपीक विम्यासाठी नोंदणी केली आहे. यापूर्वीच विम्या कंपन्यांकडे पहिल्या हप्त्याची रक्कम...
Tag - मिळणार
औरंगाबाद – काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसाने, पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या (एनडीआरएफ) निकषातील देय मदतीपेक्षाही अधिक...
मुंबई – एचडीएफसी बँकेने ग्रामीण भागात विस्तार करण्याची योजना आखली असून, देशातील दोन लाख गावांमध्ये बँकेच्या शाखांचे जाळे उभारण्यात येणार आहे. यासाठी बँकेमध्ये काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांची...
मुंबई – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्यक्ष ऊसतोड कामगारांना देता यावा यासाठी जिल्हा...
शिर्डी – राज्य शासनाने ऑनलाईन प्रणालीला प्राधान्य दिले आहे. सातबारा दुरुस्तीसह 2 ऑक्टोबर 2021 पासून डिजिटल सातबारा घरपोच देण्यात येणार आहेत. राज्य शासनाने सुरू केलेला ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्प हा...
मुंबई – राज्यातील अनाथांना स्वतंत्र शिधापत्रिका मिळावी अशी मागणी अनेक वर्ष केली जात होती. याबाबत अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अनाथांना वयाच्या २८ वर्षापर्यंत...
पुढील ५ वर्षात ५ लाख युवकांना ॲप्रेंटीसशीपची संधी देण्याचे उद्दिष्ट मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली वाढती बेरोजगारी कमी करण्यासाठी राज्यातील युवकांना रोजगार आणि प्रशिक्षण उपलब्ध...
नवी दिल्ली – सोमवारी संसदेत अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी अर्थसंकल्प सादर केला. कोरोना नंतर चा अनेक अपेक्षा असलेल्या या अर्थसंकल्पावर सध्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. यावर योग गुरू बाबा...
यवतमाळ – कोरोनामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे विविध विकास कामांसाठी 33 टक्केच निधी वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र संकटावर मात करून शासनाने ‘पुन:श्च हरीओम’...
नवी दिल्ली – कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असून या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून आज (२ जानेवारी) कोरोना वॅक्सीनसाठी देशातील प्रत्येक राज्यात ‘ड्राय रन’ (सराव फेरी)...