Tag - रविकांत तुपकर

मुख्य बातम्या राजकारण

कापूस व सोयाबीनसाठी १२ नोव्हेंबरपासून आंदोलन पेटणार; रविकांत तुपकर यांचा इशारा

बुलडाणा : सोयाबीनला ८ हजार तर कापसाला १२ हजार रुपये भाव मिळावा यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविवार, ३१ ऑक्टोबर रोजी एल्गार मोर्चा काढण्यात आला. या वेळी रविकांत तुपकर...

मुख्य बातम्या राजकारण

मोठी बातमी – विमा कंपनीला वठणीवर आणण्यासाठी रविकांत तुपकरांनी थोपटले दंड!

अकोला- अकोट तालुक्यातील केळी व फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी ८८०० रुपयांप्रमाणे विमा हप्ता भरूनही विमा कंपनीने २००, ३०० व ५०० या पटीत नुकसानभरपाई देऊन शेतकऱ्यांच्या भळभळत्या जखमेवर मीठ चोळले. या क्रूर...

राजकारण मुख्य बातम्या

अन्यथा आंदोलनाचा भडका उडेल – रविकांत तुपकर

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद आज महाराष्ट्रातही उमटले..दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरोधात ‘स्वाभिमानी’चे नेते...

मुख्य बातम्या राजकारण

सोयाबीन- कापूस उत्पादकांच्या प्रश्नावर गडकरींनी केंद्राकडे पुढाकार घ्यावा – रविकांत तुपकर

नागपूर – विदर्भ- मराठवाड्यातील कापूस, साेयाबीन, तुर धान उत्पादक शेतकरी अतिवृष्टी व परतीच्या पावसाच्या तडाख्याने उद्धवस्त झाला आहे दूसरीकडे केंद्र सरकारच्या शेती धाेरणांचाही फटका शेतकऱ्यांना...

मुख्य बातम्या राजकारण

शेतकरी म्हणजे भिकारी नाहीत, ही मदत म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम आहे – रविकांत तुपकर

मुंबई – परतीच्या पावसामुळे महाराष्ट्रात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात देखील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तर अनेकांचा संसार देखील आता उघड्यावर पडला असून सगळं वाहून गेल्याने खाणार...

मुख्य बातम्या पिकपाणी

पिक विमा कंपन्यांनी कमावलेल्या नफ्याची चौकशी सरकारने करावी, राजू शेट्टी यांची मागणी

पिक विमा कंपन्यांनी कमावलेल्या नफ्याची चौकशी सरकारने करावी. अशी मागणी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. राज्यातील ११ जिल्ह्यामधील रब्बी पिकाला पिक विमा कंपन्यांनी नाकारलेल्या विमा कवचावर ते...

मुख्य बातम्या

आश्वासनावर जगविणाऱ्या या सरकारला धडा शिकवणार – रविकांत तुपकर

वरवट बकाल येथे नुकत्याच पार पडलेल्या कार्यकर्ता बैठकीत श्री. तुपकर बोलत होते. लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे खचून जाऊ नका, असे आवाहन करीत त्यांनी सरकारच्या कारभारावर चौफेर टीका केली.  केंद्र व राज्य...

मुख्य बातम्या

शेतक-यांच्या हितासाठी मंत्र्याचा मुडदा पाडायलासुद्धा मागे-पुढे पाहणार नाही – रविकांत तुपकर

टीम महाराष्ट्र देशा : ‘अच्छे दिन’च्या भूलथापा देऊन भाजपने सत्ता लाटली. त्यांची धोरणे शेतकरीविरोधी आहेत. कापूस, सोयाबीनचे भाव पाडण्याचे काम शासन करीत आहे. त्यामुळे शेतक-यांनी त्यांच्या एकाही...

मुख्य बातम्या

त्यांनी ‘अच्छे दिन’ तर आणलेच नाही, उलट ‘लुच्चे दिन’ आणले आहेत – राजू शेट्टी

केंद्र शासनाने ‘अच्छे दिन’च्या नावाखाली जनतेची फसवणूक केली. त्यांनी ‘अच्छे दिन’ तर आणलेच नाही, उलट ‘लुच्चे दिन’ आणले आहेत. शेतकरी सातत्याने नागविला जात आहे. कापूस, सोयाबीनला भाव मिळत नाही. त्यासाठी...