लोकसहभागातून ग्रामीण भागात व्यापक जनजागृती करावी – नीलम गोऱ्हे

नीलम गोऱ्हे

नाशिक – कोरोनाच्या संकट काळात ज्या ग्रामपंचायतींनी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव आपल्या गावात होणार नाही, यासाठी गावपातळीवर सुरूवातीपासूनच प्रयत्न करण्यात आल्याने ‘कोरोनामुक्त गाव’ स्पर्धेत जिल्ह्याचे काम पथदर्शी ठरत आहे. ग्रामीण भागात लोकसहभागातून या स्पर्धेची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येवून अधिकाधिक गावे कोरोनामुक्त गाव स्पर्धेत सहभागी होतील यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम … Read more