Tag - शेतकऱ्यांना

मुख्य बातम्या

शेतकऱ्यांना ‘पीक कर्जाचे’ वाटाप वेळेवर करावे ; मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश !

मॉन्सून थोड्याच दिवसात राज्यात धकणार असल्याने, शेतकऱ्यांच्या(Farmers) कामांना हि वेग आला आहे. तसेच शेतकरीFarmers) बांधवाना हि खरीप हंगामासाठी पैश्यांची अडचण येत असून पीक कर्जाची अत्यंत आवश्यकता आहे...

मुख्य बातम्या

‘या’ सरकारी योजनेतून शेतकऱ्यांना आयुष्यभर मिळणार दरमहा 3000 रुपये

मुंबई – केंद्र सरकारने २०१९-२० च्या अर्थसंकल्पात ६० वर्षांवरील शेतकऱ्यांना (farmers) निवृत्तीवेतन देण्यासाठी पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेची (पीएम-केएमवाय) घोषणा केली होती. भारतातील किसान मान-धन योजना...

मुख्य बातम्या

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता शेतकऱ्यांना आयुष्यभर मिळणार दरमहा 3000 रुपये पेन्शन

मुंबई – केंद्र सरकारने २०१९-२० च्या अर्थसंकल्पात ६० वर्षांवरील शेतकऱ्यांना (farmers) निवृत्तीवेतन देण्यासाठी पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेची (पीएम-केएमवाय) घोषणा केली होती. भारतातील किसान मान-धन...

मुख्य बातम्या

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

मुंबई – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी  अर्थसंकल्प (Budget 2022) सादर केला. यात त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. त्याच सोबत शेतकऱ्यांसाठी देखील अनेक महत्वपूर्ण...

मुख्य बातम्या

Budget 2022: या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय मिळाले?

नवी दिल्ली – जेव्हा अर्थसंकल्प (Budhet 2022) सादर केलं जातं तेव्हा सामान्य मध्यमवर्गीय वर्गाला तसेच शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला असतो की यात आम्हाला काय फायदा होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण...

मुख्य बातम्या

आज संसदेत अर्थसंकल्प सादर होणार; यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना काय मिळणार?

नवी दिल्ली –  येणाऱ्या अर्थसंकल्पात (Budget) शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा होणार याकडे आता सगळ्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला या अवकाळी पावसामुळे  शेतकऱ्यांचे...

मुख्य बातम्या

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ई-केवायसी पूर्ण कराल तरच मिळेल पीएम किसान योजनेचा 11वा हफ्ता; जाणून घ्या कशी करावी

नवी दिल्ली – पीएम किसान (PM Kisan)  योजनेचा दहावा हप्ता  शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला गेला आहे.  १ जानेवारीला देशातील एकूण 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 हजार कोटी रुपये हस्तांतरित केला...

मुख्य बातम्या

Budget २०२२: यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय मिळणार?

नवी दिल्ली –  येणाऱ्या अर्थसंकल्पात (Budget) शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा होणार याकडे आता सगळ्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला या अवकाळी पावसामुळे  शेतकऱ्यांचे...

मुख्य बातम्या

शेतकऱ्यांना मदतीचा हात; 64 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार कोटी जमा

तलंगणा राज्यात शेतकऱ्यांसाठी (farmers) एक योजना चालवली जाते. या राज्यातील शेतकऱ्यांसाठी तलंगणा राज्य सरकारकडून ‘रायथू बंधू’ ही योजना चालवली जाते. तर या रायथू बंधू योजनेतून प्रत्येकी...

मुख्य बातम्या

ठिबक सिंचनासाठी राज्यातील शेतकऱ्यांना ७५ व ८० टक्के अनुदान देण्याकरिता २०० कोटी रुपये निधी उपलब्ध

मुंबई – राज्यातील सूक्ष्म सिंचन संच बसविणाऱ्या शेतकऱ्यांना पूरक अनुदान देण्याकरिता २०० कोटी रुपये निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन आदेश (दिनांक ०६ जानेवारी...