राज्यातील १८९ साखर कारखान्यांकडून तब्बल ५०५.९१ लाख टन उसाचे गाळप
मुंबई – राज्यात गळती हंगाम २०२१-२२ मध्ये ४ जानेवारी २०२२ पर्यंत तब्बल १८९ साखर कारखाने (Sugar factory) ऊस गाळप सुरू. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. तर ९४ खासगी व ९५ सहकारी तसेच साखर कारखान्यांचा (Sugar factory) समावेश आहे. आतापर्यंत राज्यात १८८ साखर कारखान्यांकडून ५०५.९१ लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour) करण्यात आले आहे. … Read more