सांगली – मागील महिन्यात झालेली अतिवृष्टी आणि महापुरामुळे सांगली जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सध्या महसूल विभागाकडून सुरू आहे. जिल्ह्यात महापुरामुळे बाधित झालेल्या ११३...
Tag - सुरुवात
रत्नागिरी – राज्यातील कोकण भागात पावसाने दणादण उडवली असून ठिकठिकांणी पूर्णपरिस्थिती निर्माण झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील काजळी नदीला आलेल्या पुराणे चांदेराई, टेबेपूल, सोमेश्वर, पोमेंडी गावे...
मुंबई – राज्यात आजपासून ( दि.१९ जून) ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार आहे. शासकीय लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांचे...
जालना – देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोरोना व्हायरससंदर्भात लसीकरणासाठी तयार राहावं, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे.2 जानेवारीला देशातील सगळी राज्यं आणि केंद्रशासित...
मुंबई – राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले असून, बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या...
कोल्हापूर – जिल्ह्यात सोमवारी सायंकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सकाळपासूनच पाऊस सुरू असल्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असल्याचं दिसत आहे. पाऊस आणि वाऱ्यामुळे...
गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यात आतापर्यंत बरा पाऊस झाला आहे. अजून पावसाचा बराच हंगाम बाकी असला तरी मधल्या काळात चांगल्या पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्यास सुरुवात केली होती...
युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला आजपासून सुरुवात होणार आहे. जळगाव जिल्ह्यातून जनआशीर्वाद यात्रेचा प्रारंभ होईल. आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा सहा टप्प्यांत पार पडणार...