ठरलेल्या आवर्तनानुसार पाणी सोडा – बाळासाहेब पाटील

बाळासाहेब पाटील

सातारा – जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असून ठरलेल्या आर्वतनानुसार पाणी सोडा, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजनभवनात कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी पालकमंत्री श्री. पाटील बोलत होते. या बैठकीला, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार अरुण लाड, … Read more

तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे

महाड –  तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचं पुनर्वसन करू. सर्वांना मदत दिली जाईल, अशा शब्दांत आधार देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये गावातील मृतांच्या नातेवाईकांचे अश्रू पुसले. मुख्यमंत्री आज दुपारी सव्वा दोनच्या सुमारास तळीये गावात पोहोचले. यावेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री आदिती तटकरे, मदत आणि … Read more