Maharashtra Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यामध्ये (Maharashtra) वातावरणात (Weather) चांगलाच बदल होत आहे. ऐन हिवाळ्यामध्ये राज्यात अनेक ठिकाणी पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. यामध्ये...
Tag - हिंगोली
मराठवाड्यातील ४२ कारखाने(Factories) बंद झाले असून अद्यापही लाखो टन ऊस(Cane) गाळपाविना शिल्लक आहे, कारखान्यांचा(Factories) हंगाम संपल्याने कारखाने बंद होत आहेत मात्र शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या अडचणीत...
मुंबई – आयुर्वेदातील हळद हे एक महत्त्वाचे पीक आहे. हळदीला आर्थिक, धार्मिक, औषधी व सामाजिकदृष्टया अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. जगाच्या ८० टक्के हळदीचे उत्पादन हे भारतामध्ये घेतले जाते. हळदीचा उपयोग...
हिंगोली – हिंगोली जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यामध्ये सगळीकडे महावितरणकडून कृषिपंपाची वीज खंडित करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. यात कृषी पंपाच्या वीज बिलामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाकडून ६५%...
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप २0१९ ला मोठ्या प्रमाणात पीकविमा भरला आहे. त्यामध्येच काढणीच्या हंगामात शेतकऱ्यांना अवकाळी पावसाला सामोरे जावे लागले. यादरम्यान प्रशासन व कंपनीत खूप वाद...
जानेवारीच्या मध्यापर्यंत औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांत १४ टक्केच कर्जपुरवठा केल्याची स्थिती आहे. औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांना १५६९ कोटी १ लाख २४ हजार...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ९५६ शेतकऱ्यांकडून ४ हजार ५९३ क्विंटल मूग खरेदी किंमत समर्थन मूल्य योजनेअंतर्गत करण्यात आली आहे. आत्तापर्यंत या तीन जिल्ह्यांतील ४५९ शेतकऱ्यांना १ कोटी ११ लाख ९९...
अवेळी पावसामुळे नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील वेचणीस आलेला कापूस हा भिजला. कापूस भिजल्यामुळे ओलाव्याचे प्रमाण हे जास्त राहिले आहे. तसेच यावर्षी नांदेड जिल्ह्यात २ लाख ३१ हजार ८१० हेक्टर, परभणी...
अपुरा पाऊस, पाण्याची टंचाई आणि त्याचा पिकांवर झालेला परिणाम यामुळे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रावर भीषण दुष्काळाचे संकट घोंगावू लागले आहे. राज्यातील १२ जिल्ह्य़ांतील १७० तालुक्यांत सरासरीच्या ७५...
मुंबई : मध्य-भारतात या आठवड्यात एक कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचे संकेत असल्याने २७ व २८ जूनला विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत, तसेच मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद आणि बीड या...