शेतकऱ्यांनी मुदत संपण्याची वाट न पाहता कृषिपंपाची थकबाकी भरावी

औरंगाबाद – औरंगाबाद परिमंडलात कृषिपंप (Agricultural pump) वीजबिल वसुलीस प्रतिसाद मिळत आहे. ज्या गावात वसुली, त्याच गावात काम असा निकष ठेवल्याने अनेक गावे वसुलीसाठी पुढे येत आहेत. कृषी वीज धोरण शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी शेतीच्या बांधावर, गावच्या पारावर मेळावे घेतले जात आहेत. धोरण पोहोचले असले तरी ‘बिल आज भरू, उद्या भरू’ असे म्हणत महावितरणच्या कृषी वीज धोरणात … Read more