Tag - 4 हजार जनावर

मुख्य बातम्या

सांगली शहराला महापुराचा मोठा फटका ; 31 हजार नागरिकांचे, तर 4 हजार जनावरांचे स्थलांतर

सांगली शहराला या महापुराचा मोठा फटका बसला आहे. सांगली शहर आणि उपनगरामध्ये महापुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे सांगली शहर जलमय बनले आहे. सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा आणि वारणा नद्यांना महापूर आलेला आहे...