रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०८ टक्के
सप्टेंबर महिन्यांच्या पहिल्या आठवडयापर्यंत राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०८ टक्के झाले आहे, देशाचा हा दर ९७.४८ टक्के तर जगाचा ८९.४८ टक्के आहे. राज्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ६० लाख ८८ हजार ११४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ६१७ नमुने पॉझिटीव्ह आले आहेत.
तुलनेने ६३ लाख ९ हजार २१ रुग्ण या आजारातून बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात कोरोना रुग्णांचा मृत्यू दर २.१२ एवढा आहे व आतापर्यंत १ लाख ३७ हजार ८९७ लोकांचा या आजाराने मृत्यू झाला आहे.
महत्वाच्या बातम्या –
- चिंता वाढली – राज्यातील कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ
- मंत्रिमंडळ बैठकीतील मोठे निर्णय : दि. १५ सप्टेंबर २०२१
- झोपण्यापूर्वी दुधात तूप टाकून पिण्याचे ‘हे’ फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..
- नुकसानीने शेतकऱ्यांनी खचून जावू नये, शासन अशा संकटसमयी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे – अब्दुल सत्तार
- शेतकऱ्याकंडून जबरदस्तीनं वसूली करण्याकरता हा सगळा बाऊ केला जातोय – देवेंद्र फडणवीस
- पीक विमा योजनेतील नफेखोरी थांबवा – उद्धव ठाकरे