मुंबई – उत्तर भारतात थंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे तर यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढणार आहे तर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि गारपीटचा पाऊस पडणार आहे अशी माहिती ज्येष्ट हवामान (Weather) तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे. राज्यातील पुणे, सातारा, सांगली , नाशिक, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पार चांगलाच घसरला आहे. त्यामुळे थंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ज्येष्ट हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी उत्तर महारष्ट्रात दिलेल्या माहितीनुसार विजांच्या कडकडाटासह आणि गारपीटचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
ज्येष्ट हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीक यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यामध्ये तापमान 13.1 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. तर राज्यातील सोलापूर जिल्ह्यामध्ये तापमान हे 14 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. तर राज्यातील सातारा-13.1 , नाशिक-12.3, नांदेड- 13.8, सांगली-13.4, मालेगाव- 13.8, चिकलठाणा 11.7, माथेरान 14.6, उस्मानाबाद-13.6 या जिल्ह्यांमध्ये असे तापमान नोंदवण्यात आले आहे. राज्यातील काही जिल्ह्यांचे तापमान आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र थंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
४/०२, राज्यात काही ठिकाणी किमान तापमान
Solapur 14, Pune 13.1, Satara 13.1
Nashik 12.3, Nanded 13.8, Sangli 13.4
Malegaon 13.8, Chikalthana 11.7
Mwr 11.8, Matheran 14.6, Jalna 12
Baramati 11.3, Osbad 13.6, Jeur 13 pic.twitter.com/qpo4KW2T1A— K S Hosalikar (@Hosalikar_KS) February 4, 2022
ज्येष्ट हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीक यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यामध्ये तापमान 13.1 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. तर राज्यातील सोलापूर जिल्ह्यामध्ये तापमान हे 14 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. तर राज्यातील सातारा-13.1 , नाशिक-12.3, नांदेड- 13.8, सांगली-13.4, मालेगाव- 13.8, चिकलठाणा 11.7, माथेरान 14.6, उस्मानाबाद-13.6 या जिल्ह्यांमध्ये असे तापमान नोंदवण्यात आले आहे. राज्यातील काही जिल्ह्यांचे तापमान आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र थंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- ऊस गाळपासह साखर उत्पादनात ‘हा’ जिल्हा राज्यात आघाडीवर
- ‘पोकरा’ अंतर्गत ६५ हजार शेतकऱ्यांना लाभ; डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ३२१ कोटींचे अनुदान जमा
- मंत्रिमंडळ मोठे निर्णय : दि. 2 फेब्रुवारी २०२२
- महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२७ अंतर्गत १००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री
- राज्यातील ‘या’ गावात पिकतो विदेशी काळा ऊस
- बांधकाम कामगारांसाठी मध्यान्य भोजन योजना मदतनीस – बच्चू कडू
- राज्यातील साखर उत्पादनात वाढ; आतापर्यंत ७२९.०२ लाख टन साखर उत्पादन