जाणून

काळ्या मानेपासून ५ मिनिटात मिळवा मुक्तता, जाणून घ्या घरगुती उपाय….

मान काळी असली तर चेहरा कितीही गोरा आणि आकर्षक असो, सुंदरता फिकी पडते. काही लोकं रोज अंघोळ करताना खूप मान घासतात तरी काही परिणाम ...

सकाळी उठून लिंबूपाणी पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी, जाणून घ्या

सकाळी लिंबू पाणी पिणे हे शरीरासाठी लाभदायक असते. लिंबू पाण्यामध्ये कॅल्शियम, ऑक्सेलेट आणि युरिक ॲसिडची मात्रा जास्त असते. लिंबामध्ये असणारे पॉलीफेनॉल अँटीऑक्सीडेंट्स या घटकामुळे ...

‘हे’ उपाय केल्याने घरात एकही पाल दिसणार नाही, जाणून घ्या

अनेकांच्या घरात पाल येण्याची मोठी समस्या असते. सध्या उन्हाळ्याच्या दिवसांत तर हे प्रमाण अधिक वाढलेलं पाहायला मिळातं. खिडक्या, दरवाज्यातून पाली घरांत येत असतात. पाल ...

खोबऱ्याच्या तेलाचे फायदे, जाणून घ्या

नारळाचे आणि खोबऱ्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आयुर्वेदातही याच्या अनेक गुणधर्मांबाबत सांगण्यात आले आहे. खोबऱ्याचे तेल त्वचेसाठी नैसर्गिक मॉयश्चरायझर म्हणून काम करते. तसेच त्वचेवरील ...

मेथीचे ‘हे’ आहेत ५ महत्वाची गुणधर्म, जाणून घ्या

मेथीचे बीज आणि मेथीची पान सुगंधित व चविष्ट असतात. मेथीचे बीज फारच कडू असते. त्यास भाजून त्यातील कडूपणा कमी करता येते. मेथीमध्ये थायमिन, फोलिक ...

कागदी लिंबू लागवड, जाणून घ्या फक्त एका क्लीकवर

लिंबू लागवडीसाठी जास्त चुनखडी, क्षार नसणारी जमीन योग्य असते. भारी, पाणथळ, चोपण तसेच खडकाळ जमिनीत लागवड करू नये. लागवडीसाठी साई शरबती आणि फुले शरबती ...

कशी करावी केळी लागवड? जाणून घ्या

शास्‍त्रीय नांव – मुसा पेंराडिसीएका कुळ – मुसासीड (कर्दळी) विशेषत – एकदलीय, मऊ खोडाचे झाड, कंदापासून लागण, मांसल मुळे, उष्‍णदेशिय वनस्‍पती. उपनाम – कर्दळी, केला, केळी, रंभाकर्दळी, बनाना ...

थंडीच्या दिवसात कसा असावा आहार? जाणून घ्या एका क्लीकवर

हिवाळ्यात आपल्या आहार विहाराच्या सवयी बदलतात. या बदलांचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. आहारातल्या बदलांमुळे आपलं वजनही वाढू शकतं. हिवाळ्या आपल्या शरीरातही अनेक बदल ...

कोथिंबीर आरोग्यासाठी लाभदायक , जाणून घ्या फायदे

भारतामध्ये पदार्थांमध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा पदार्थ जर कोणता असेल तर तो पदार्थ आहे कोथिंबीर. कोथिंबीरचा उपयोग हा साधारणतः जेवण सजवण्यासाठी आणि पदार्थांमध्ये सुगंध ...

नारळ पाणी पिण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

नारळाच्या पाण्याबद्दल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नारळाच्या झाडामुळे समुद्राचे पाणी केवळ पिण्यायोग्य बनत नाही तर पाण्यात औषधी गुणधर्म देखील आणतो. आयुर्वेदाच्या मते, नारळाचे पाणी ...