सध्या राज्यात शेकऱ्यांची बियाणे व खतांच्या बाबतीत मोठी फसवणूक होत असून अनेक शेतकऱ्यांच्या त्यामुळे मोठे नुकसान होत असते. आधीच वेळेवर पाऊस नसणे,अतिवृष्टी अश्या...
Category - पिकपाणी
राज्यात माघील वर्षी चांगला पाऊस होत असल्याने ऊस उत्पादनात मोठी वाढ झाली असून कांदा(Onion) लागवीकडे शेतकऱ्यांचा कल कमी झाल्याचे दिसत आहे. ह्या वर्षी उत्तर...
महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात यंदाही कांदा लागवडीला शेतकऱयांनी सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. ह्यावर्षीपर्यंत सुमारे एक लाख 51 हजार 273 हेक्टर क्षेत्रावर कांद्याची...
मुंबई – मध्य प्रदेश येथील सरकारी कृषी विद्यापीठाने (University of Agriculture) ओट्स, गहू, तांदूळ आणि नायगर पिकाच्या नवीन जाती विकसित केल्या आहेत, ज्या इतर...
एक एकरातील लिंबाची बाग, शंभर झाडं, उत्पन्न महिन्याला तब्बल 1 लाख 60 हजार आणि तेही पाण्याशिवाय. पाण्याचा एकही थेंबही न देता लाखोंचं उत्पन्न देणारी ही बाग कर्नाटकात फुलली...
महाराष्ट्रात आजही बऱ्याच ठिकाणी पारंपारीक सिंचन पध्दतीमध्ये सारा, सरी वरंबा, आळे पध्दत तसेच मोकाट पध्दतीचा वापर होताना दिसतो. या पध्दतीद्वारे केवळ 30-40 टक्के पाण्याची...
गणित, मृद स्थापत्य शास्त्र, मृद रसायन शास्त्र, मृद भौतिक शास्त्र, जीव रसायन शास्त्र, हवामान शास्त्र, खनिज शास्त्र, वनस्पती शरीर शास्त्र, अर्थशास्त्र, कृषिविद्या शास्त्र...
बटाटा पिकास लागवडीपूर्वीहेक्टरी १०० किलो नत्र, ६० किलो पालाशाची आवश्यकता असते. लागवडीनंतर १ महिन्याने ५० किलो प्रती हेक्टर नत्र खताची दुसरी मात्रा द्यावी. बटाट्याची मुले...
बाजरी हे पीक अधिक सहनशील आणि धान्याबरोबरच चारा देणारे पीक आहे. आपत्कालीन पीक व्यवस्थापनामध्ये महत्त्वाच्या असलेल्या पिकाची खरिपात लागवड करताना योग्य ती काळजी घेतल्यास...
काकडी हे भारतीय पिक असल्याने सर्व देशभर याची लागवड केली जाते. काकडी कोकणासारख्या अतिपर्जन्याच्या प्रदेशात देखील पावसाळी हंगामात काकडीचे भरपूर उत्पादन निघते. काकडी पासून...