Agriculture technology

मेथीचा चहा पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..
वाढलेले वजन कमी करण्यासाठी जवळपास प्रत्येकजण प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, अनेक उपाय करूनही वजन म्हणावे तसे कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी मेथीचा ...

ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमध्ये पीक पाहणी कशी नोंदवावी? घ्या जाणून
ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमध्ये पीक पाहणी कशी नोंदवावी? गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ई-पीक पाहणी मोबाईल ॲप डाऊनलोड करून नोंदणी करावी. पीक पेरणीची माहिती सदरामध्ये ...

बोर लागवड पद्धत, माहित करून घ्या
जमीन हलकी ते मध्यम जाती- उमराण, कडाका, चुहारा, मेहरुण लागवडीचे अंतर – ६.० X ६.० मीटर अभिवृद्धी – डोळे भरणे खते – शेणखत ५० किलो ...

कागदी लिंबू लागवड, जाणून घ्या फक्त एका क्लीकवर
लिंबू लागवडीसाठी जास्त चुनखडी, क्षार नसणारी जमीन योग्य असते. भारी, पाणथळ, चोपण तसेच खडकाळ जमिनीत लागवड करू नये. लागवडीसाठी साई शरबती आणि फुले शरबती ...

मध आणि मनुके आरोग्यासाठी आहे फायदेशीर, माहित करून घ्या फायदे
बदलत्या वातावरणामुळे सर्वत्र साथीचे आजार पसरले आहेत. या आजारावर मनुके आणि मध अत्यंत उपयोगी ठरतात. मनुके आणि मध दोन्हींमधील आयरन, कॅल्शियमसारखे न्यूट्रिएंट्स अनेक आजारांचा मात ...

गूळ खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या
थंडीच्या दिवसांत गूळ खाणे सर्वाना आवडते. कारण गुळात गर्मी जास्त असते. गूळ खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते. पोटाच्या सर्व विकारांवर गूळ अत्यंत फायदेशीर आणि गुणकारी ...

भुईमुगाच्या शेंगा खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..
भुईमुगाच्या शेंगा उकडवून त्यातील मऊ मीठ लावलेले शेंगदाणे खाण्यात मजा असते. यामध्ये प्रोटीन, ओमेगा – 3, ओमेगा – 6, फायबर आणि विटामिन ई सारखी ...

सर्वसमावेशक महिला धोरण तयार करणार – यशोमती ठाकूर
मुंबई – महिलांचे आर्थिक, सामाजिक सक्षमीकरण करणे, त्यांना दर्जा आणि संधीची समानता उपलब्ध करुन देण्यासाठी नियम, कायद्यांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याला प्राधान्य देऊन सर्व ...

ताक पिण्याचे ‘हे’ फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..
दही अथवा ताक शरीरासाठी उत्तम आहे आपल्याला माहीतच असेल. कारण अगदी प्राचीन काळापासून जेवणासोबत ताक पिण्याची पद्धत आहे. विशेषतः जड जेवणासोबत फोडणीचे अथवा मसाला ...

आजपासून राज्यातील महाविद्यालये सुरु होणार
मुंबई – कोरोनामुळे गेल्या दीड ते दोन वर्षांपासून महाविद्यालये बंद होती. म्हणजेच जवळपास ५७८ दिवसांनी आज बुधवारी सर्व महाविद्यालये उघडली आहेत. राज्य सरकारच्या उच्च व ...




