Trade in Agriculture

काळ्या मिरीचा आरोग्यासाठी उपयोग, माहित करून घ्या

धने, मिरे, लवंग, मसाल्याचे हे पदार्थ कुठल्याही पदार्थाची चव वाढवण्यासाठी खूप उपयुक्त असतात. पण याच पदार्थांचा उपयोग आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असतो. आता मिरेचेच ...

केस धुण्याआधी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

केसांचं पोषण होणं गरजेचं आहे. अनेकदा पोषण न झाल्यानं केस गळण्यासारखे प्रकार समोर येतात. त्यामुळे केसांची काळजी घेणं गरजेचं आहे. अनेकदा केस धुतल्यानंतर केसांना ...

चंदनाचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, माहित करून घ्या

देवाच्या पूजेमध्ये चंदनला खूप महत्त्व आहे. अनेक कार्यांत त्याचा वापर केला जातो. याशिवाय चंदनाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आयुर्वेदातही त्यास महत्त्व आहे. चंदनामुळे शरीराला ...

अर्धशिशीचा त्रास वाढण्याची ‘ही’ आहेत कारणं ! जाणून घ्या

जगातल्या 15 ते 20 टक्के लोकांना अर्धशिशीने ग्रासलेलं आहे. मेंदूचा एकाच भागात असह्य वेदना होतात, तेव्हा हा त्रास होतो. नेहमीच्या डोकेदुखीपेक्षा हा त्रास निराळा ...

भात लागवड तंत्र, माहित करून एका क्लिकवर..

तांदूळ हे महाराष्ट्रातील ज्वारी पिकाखालोखाल दुसरे महत्त्वाचे तृणधान्य पीक आहे. महाराष्ट्र राज्याच्या चार विभागातील एकूण १६ जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात भात पिकवला जातो. गेल्या ...

आर्द्रकचे आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

आर्द्रक हे कंदवर्गीय वनस्पती आहे. याचा कंद आपण आर्द्रक म्हणून जाणतो. याचा वापर एक औषधी म्हणून व विविध औषधीमध्ये केला जाते. आर्द्रकमध्ये अनेक औषधीय ...

कांद्याची साल फेकून देण्याआधी ‘हे’ फायदे नक्की वाचा…

अनेकांना कांदे खाण्याची आवड असते. त्याशिवाय त्यांची जेवण जेवणे अपूर्ण राहते. लोक सहसा कांदा खातात परंतु कचरा म्हणून सोललेली साल फेकून देतात. पण तुम्हाला ...

सकाळी उठल्यानंतर मीठ पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत जबरदस्त फायदे

आजच्या धवपळीच्या जगात अनेक आजारांचे साम्राज्य सर्वत्र पसरले आहे. त्यमुळे प्रत्येक जण तंदरूस्त राहण्यासाठी धडपड करत असतो. अशा अनेक अजारांपासून लांब राहण्यासाठी नियमीत मिठाच्या ...

रोज २ ते ३ विलायची खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

वेलची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची, एला असेही म्हणतात. जेवणानंतर अनेक लोक वेलची माऊथ फ्रेशनर म्हणून खातात. हृदयाची ...

भुईमुग लागवड पद्धत, माहित करून घ्या

भुईमूग हे तेलबिया पिकामध्ये महत्त्वाचे पिक असुन खरीपात या पिकाखाली महाराष्ट्रात २.३६ लाख हे क्षेत्र असुन त्यापासुन २.५७ लाख टन उत्पादन आणि उत्पादकता १०८२ ...