

राजारामबापू साखर कारखान्याने जिंकली 7/12 ची लढाई
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कारंदवाडी युनिट नं.३ चे ७/१२ चे उतारे, व मालमत्तेवरील नोंदी वाळवा उप विभागाचे प्रांताधिकाऱ्यांनी काल (मंगळवार) पूर्ववत बदलून दिल्या ...

जाणून घ्या मोड आलेल्या धान्याचे महत्व
मोड आलेल्या धान्याचे महत्व: मानवाचे शरीर हे आम्लरीयुक्त असून त्राचे कार्र आम्लयुक्त आहे. आपण आहारात जास्तीत जास्त आम्लयुक्त आहार घेत असतो परंतु मोड आलेली ...

कागदी लिंबू लागवड
लिंबू लागवडीसाठी जास्त चुनखडी, क्षार नसणारी जमीन योग्य असते. भारी, पाणथळ, चोपण तसेच खडकाळ जमिनीत लागवड करू नये. लागवडीसाठी साई शरबती आणि फुले शरबती ...

मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी ’10’ उपाय
मासिक पाळी ही एक नैसर्गिक क्रिया आहे. प्रत्येक महिला 15 ते 50 या वयात प्रत्येक महिन्यात या मासिक पाळीच्या दिवसातून जात असते. मासिक पाळीच्या ...

जाणून घ्या नारळ जाती, लागवडीबाबत माहिती….
नारळाची एक वर्ष वयाची, आखूड व जाड बुंधा असलेली, पाच ते सहा पानावरील, निरोगी रोपे लागवडीसाठी निवडावीत. दोन ओळी व झाडांत ७.५ मीटर अंतर ...

गुळाचा चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर
गुळाचा चहा साखरेच्या सामान्य चहाप्रमाणाचे असतो, फरक फक्त एवढाच आहे की, या चहामध्ये साखरेऐवजी गुळ टाकला जातो. गुळाचा चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हिवाळ्यात ...

जाणून घ्या पोळीला तूप लावून खाण्याचे फायदे
आताच्या काळात सर्वांना फास्ट फूड जास्त आवडतात, त्यामुळे रोजच्या आहाराकडे दुर्लक्ष होते. फास्ट फूड आणि तेलकट पदार्थ आरोग्यास घातक असतात. कित्येक लोक पोळ्या बनवण्यासाठी ...
काजू लागवड पद्धत
काजू हे परकीय चलन मिळवून देणारे प्रमुख पिक आहे. देशात या पिकाखाली १०.१० लाख हेक्टर क्षेत्र असून त्यापासून ७.४५ लाख मेट्रिक टन उत्पादन मिळते. ...

परतीच्या पावसामुळे थोडासा दिलासा ; तिरू हा एकमेव मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला
परतीच्या तसेच अवेळी झालेल्या पावसामुळे थोडासा दिलासा मिळाला असून तिरू हा एकमेव मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. लातूर जिल्ह्यात आठ मध्यम प्रकल्पांत सध्या ...

अळूची पाने खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर
अळूची पाने खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. बाजारात ही पाने सहज उपलब्ध असतात. या पानांमध्ये ए, बी, सी, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि अँटी ऑक्सिडन्टचे ...





